शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

बळीराजा संपावर

By admin | Updated: June 1, 2017 01:20 IST

विविध मागण्यांसाठी १ जूनपासून कळवण तालुक्यातील शेतकरी संपावर जाणार आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यांसह विविध मागण्यांसाठी १ जूनपासून कळवण तालुक्यातील शेतकरी संपावर जाणार असून, कळवण येथे गुरुवारी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना किसान क्रांती मोर्चा व कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह शेतकरी बांधव मोर्चाद्वारे निवेदन देणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी बैठकीत दिली.कळवण येथील बाजार समिती आवारात १ जूनपासूनच्या संपाबाबत तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी नेते यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी बांधवांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून, कळवण तालुक्यातून दूध व भाजीपाला शहरी भागात जाऊ द्यायचा नाही व निर्णय होईपर्यंत पेरणी करायची नाही, असा निर्धार करण्यात येऊन शपथ घेण्यात आली. बाजार समिती आवारात आयोजित किसान क्र ांती मोर्चाच्या शेतकरी पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी बैठकीस धनंजय पवार, रवींद्र देवरे, राजेंद्र भामरे, नारायण हिरे, पांडुरंग पाटील, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख कारभारी अहेर आदी उपस्थित होते.,शेतकरी नेते शांताराम जाधव,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पोपट पवार आदीसह तालुक्यातील महत्वपूर्ण पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित उपस्थितीत संपन्न झाली .केंद्र व राज्य शासनस्तरावरु न शेतीप्रधान देशात सातत्याने शेतकरीविरोधी धोरण राबविली जात असल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळे उद्योगधंदे व नोकरदारांप्रमाणे महागाई व परीस्थितीनुसार लाभ दिले जातात त्याप्रमाणे शेती हा पण एक मोठा उद्योग असल्याने शेतकर्यांनाही काळाची गरज ओळखुन सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागु करावा,60 वर्षावरील शेतकर्यांना पेन्शन, दुधाला भाव, सक्षम पिकविमा,???त्न अनुदानावर ठिबक व तुषार सिंचन योजना सुरु करावी आदी प्रमुख मागण्या असून मागण्यांची शासनाने दखल घ्यावी यासाठी शेतकरी संपावर जात असून सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी बैठकीत केले.राज्यातील शेतकर्यांच्या समस्या मार्गी लागत नसल्याने आता शेतकर्यांनी संपाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला असून आता आत्महत्या नाही, तर हक्कासाठी लढाईचा निर्धार बळीराजांनी केला आहे.पेरणीच्या हंगामासमोर संपावर जाण्याचा निर्णय कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवानी घेतला असून एक तर पिकत नाही आण िपिकलं तर मालाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी वर्गासमोरच्या समस्या काही कमी होताना दिसत नाही.त्यावरचा उपाय म्हणून शेतकर्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेत असल्याने संपात सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन कळवण कृषी उत्पन्न बाजार समतिीचे सभापती धनंजय पवार यांनी यावेळी केले .बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, जेष्ठ सेल जिल्हाध्यक्ष रामा पाटील,हरीभाऊ वाघ,वाय एस देशमुख, जगन्नाथ पाटील, प्रदीप पगार ,विलास रौंदळ, कैलास जाधव, सुभाष शिरोरे,शांताराम जाधव,कौतिक गांगुर्डे,संजय शेवाळे,संदीप वाघ, विनोद खैरनार, शितलकुमार आहीरे,नरेंद्र वाघ आदीसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.