शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शेतकऱ्यांची पीकविमा भरण्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:11 IST

निसर्गावर आधारित असलेली आपली शेती शेतकऱ्यांनी आधारभूत शेती म्हणूनच व्यवसायात स्वीकारली आहे. त्यासाठी निसर्गात होणारे बदल, यामुळे अतिवृष्टी अवर्षण ...

निसर्गावर आधारित असलेली आपली शेती शेतकऱ्यांनी आधारभूत शेती म्हणूनच व्यवसायात स्वीकारली आहे. त्यासाठी निसर्गात होणारे बदल, यामुळे अतिवृष्टी अवर्षण दरवर्षीचे ठरलेले आहे. पिकाची नुकसान होतच असल्याने, त्याच्यावर पर्याय म्हणून शेतकरी दरवर्षी पीकविमा करण्यासाठी सरसावले होते. मात्र, गतवर्षी शेतकऱ्यांना नुकसान होऊनही पीकविमा नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकरी मोठ्या आशेने आपले नुकसान झालेल्या पिकाचा विमा करून घेतो. सदर विमा हा शेतकऱ्यांनी केलेला असतो. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान झाल्यामुळे शासकीय अनुदान प्राप्त होऊनही पीक नुकसान विमा कंपनी ग्राह्य धरत नाही. पीकविमा मिळत नसल्याने, शेतकरी या वर्षी विमा करून घेण्यासाठी तयारीत नसल्याचे चित्र दिसत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना पीक नुकसान झाले असतानाही, विमा कंपनीने लावून दिलेली वेगळे निकष सर्व शेतकऱ्यांना शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी आपली तक्रार पीकविमा कंपनीपर्यंत पोहोचण्यास विलंब केला होता. यामुळे पीकविमा कंपनीने त्यांच्या मुदतीत आलेल्या तक्रारींचे निवारण करून, शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई दिली होती. या दृष्टीने प्रत्येक गावातील नऊ ते दहा लाभार्थ्यांना त्याचा लाभ झाला होता. पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने नुकसान घोषित केले होते. त्यापैकी शेतकऱ्यांना दर हेक्‍टरी २० ते २५ हजार रुपयांचे अनुदानही प्राप्त झाले. मात्र, हे नुकसान सार्वजनिक लक्षात घेऊन विमा कंपनीने पीकविम्याचे निकष मागे न घेता, शेतकऱ्यांना वेगळेच निकष लावून विमा प्राप्त करून घेण्यासाठी भाग पाडले. ही व्यवस्था पुढील काळात होऊ नये, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना योग्य ती माहिती वेळेवर देऊन, तक्रार करण्यासाठी भ्रमणध्वनी सज्ञानता याचे मार्गदर्शन करावे, असे बोलले जात आहे.