शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिंडोरीत किसान सभेचे बिºहाड आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:20 IST

रेशनकार्ड, वनजमिनी आदींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालसमोर सोमवारपासून (दि.२४) बिºहाड आंदोलन सुरू झाले आहे. शेकडो कष्टकरी आदोलक मुलाबाळांसह तहसील आवारात बिर्हाडसह दाखल झाले.

ठळक मुद्देप्रलंबित मागण्या : तहसीलसमोर ठिय्या; घोषणांनी परिसर दणाणला

दिंडोरी : रेशनकार्ड, वनजमिनी आदींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालसमोर सोमवारपासून (दि.२४) बिºहाड आंदोलन सुरू झाले आहे. शेकडो कष्टकरी आदोलक मुलाबाळांसह तहसील आवारात बिर्हाडसह दाखल झाले. यावेळी विविध मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तहसील आवारातच ठिय्या देण्याचा निर्धार करण्यात आले. आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत तहसील कार्यालयात बैठक बोलावली. यावेळी विविध प्रश्न सोडविण्याबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. प्रांताधिकारी डॉ. आहेर यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलक निर्णयावर ठाम होते. यावेळी गटविकास अधिकारी भावसार, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, वनाधिकारी गणेश गांगोडे, किसान सभेचे सुनील मालुसरे, तालुकाध्यक्ष रमेश चौधरी,आप्पा वाटाणे, लक्ष्मीबाई काळे आदींसह किसान सभेचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिल बोरसे, वणीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी बंदोबस्त ठेवला आहे.दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नवीन रेशनकार्ड, विभक्त रेशनकार्ड लाभधारकांना दिले गेले नाही. तसेच किसान सभेच्या मुंबई पायी मोर्चाच्या माध्यमातून वयोवृद्ध व विधवा यांना ६०० रुपयांवरून १००० रु पये पेन्शन देण्याचे मान्य केले. मात्र दिंडोरी तालुक्यातील अनेक लोकांना ६०० रूपयेच दिले जातात. अनेक वर्षांपासून दिंडोरी तालुक्यात वन जमिनी व गायरान जमिनी कसत आहेत. परंतु सरकारच्या नवीन धोरणानुसार अनेकांना त्यापासून वंचित ठेवले जात आहे त्यांना सामावून घ्यावे आदी विविध मागण्या मान्य होईपर्यंत बिन्हाड मोर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Strikeसंप