शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

सायबर सुरक्षेसाठी इंटरनेटचा गैरवापर टाळा

By admin | Updated: February 7, 2017 23:05 IST

चौधरी : सीएमसीएसमध्ये चर्चासत्र

नाशिक : मोबाइल, संगणक, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आदि तंत्रज्ञान समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे; मात्र ही साधने वापरताना कधी नकळत, तर कधी जाणूनबुजून आपल्या हातून एखादी बेकायदा कृती घडते. ती कृती ही कायद्याचे उल्लंघन करणारी असते. म्हणजे सायबर गुन्हा आपण केलेला असतो. पोलीस जेव्हा आपल्या दारात उभे राहतात, तेव्हा आपल्याला आपण सायबर गुन्हा केल्याचे कळते. त्यामुळे सायबरविश्वात वावरताना विशेष काळजी घेताना इंटनेटचा गैरवापर टाळणे हा सायबर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय असल्याचे प्रतिपादन कर्नल विक्रम चौधरी यांनी केले. वाणिज्य, व्यवस्थापन आणि संगणकीय विज्ञान (सीएमसीएस) महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या दोन दिवसीय संयुक्त कार्यशाळेत ‘सायबर सिक्युरिटी एवरीवन्स नीड’ विषयावर ते बोलत होते.  कार्यशाळेचे उद्घाटन अ‍ॅड. ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास होळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रथम सत्रात कर्नल चौधरी यांनी उपस्थिताना संबोधित करताना सायबर क्र ाईमविषयी माहिती दिली. समाजामध्ये सायबर गुन्हे कशाप्रकारे घडतात, सायबर क्राइमपासून कशाप्रकारे बचाव करावा, यासाठी सायबर सिक्युरिटी कशी महत्त्वपूर्ण ठरते याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे सायबर सिक्युरिटीची गरज व महत्वही त्यांनी यावेळी विषद केले. द्वितीय सत्रात डॉ. चित्रा देसाई यांनी ‘कॉन्टम क्रि पटोग्राफी’ विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, व्यवस्थापन समिती सदस्य रंजना पाटील, समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर आहेर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)