शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

जमिनीचा लिलाव शेतकरी संघटनेने रोखला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 17:59 IST

  येवला : शेतकऱ्यांनी घेतलेले पिक कर्ज, पाईपलाईन कर्ज असो कि सिंचनासाठी घेतलेल कर्ज या कर्जाची रक्कम पूर्णपणे शेतातील पिकासाठीच खर्च केली परंतु त्याला शेतीमालाला रास्त भाव न मिळाल्याने कर्ज थकले अशी सविस्तर मांडणी कोटमगावच्या तरूण शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी करून अधिका-यांना धारेवर धरीत नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली पथकाने मंगळवारी चार जूनला कोटमगाव विठ्ठलाचे या गावात सुरु केलेली कर्जवसुलीची प्रक्रि या शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणिप्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकाºयांनी रोखली.

ठळक मुद्देया पुढे कोणत्याही गावात शेतकºयांच्या जमिनींचा लिलाव होऊ देणार नाही आणि गावात प्रवेश करू देणार नसल्याचा ईशारा देण्यात आला. शेतकº्यांच्या जमिनीचे लिलाव करून शेतकºयांना देशोधडीला लावणार का? मोठ्या उद्योजक कर्जदाराचे लिलाव का करत नाही? असे अनेक प्रश्न विचारत

 येवला :शेतकऱ्यांनी घेतलेले पिक कर्ज, पाईपलाईन कर्ज असो कि सिंचनासाठी घेतलेल कर्ज या कर्जाची रक्कम पूर्णपणे शेतातील पिकासाठीच खर्च केली परंतु त्याला शेतीमालाला रास्त भाव न मिळाल्याने कर्ज थकले अशी सविस्तर मांडणी कोटमगावच्या तरूण शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी करून अधिका-यांना धारेवर धरीत नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली पथकाने मंगळवारी चार जूनला कोटमगाव विठ्ठलाचे या गावात सुरु केलेली कर्जवसुलीची प्रक्रि या शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणिप्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकाºयांनी रोखली.यापुढे वसुलीची प्रक्रि या थांबली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अधिकाºयांना शेतकरी संघटनेच्यापदाधिकाºयांनी दिला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती सर्वस्वी जबाबदारी नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची राहील असे म्हटले आहे.नासिक जिल्हा बँकेने कर्जदार शेतकºयांच्या जमिनीचे लिलाव करण्याची कारवाई चालु केली आहे. शुक्र वार ३१ मे रोजी जळगावनेऊर या गावात शेतकरी संघटनेने आंदोलन करून लिलाव रोखल्या नंतर येवला तालुक्यात जिल्हा बँकेच्या वसुली पथकाने मंगळवारी चार जूनला कोटमगाव विठ्ठलाचे या गावात येवून पुन्हा वसुली मोहीम सुरु केली होती.यावेळी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आण िशेतकरी मोठयÞा प्रमाणात जमा झाले. त्यांनी अधिकाº्यांना जळगाव नेऊर येथील घटनेची आठवण करून देत, लिलाव प्रकिया थांबविण्याचे निवेदन देऊनही तुम्ही का आले? असा जाब विचारला. महाराष्ट्र शासनाने कर्ज वसुलीस स्थगिती दिली असतांना तुम्ही लिलाव कसे करता? शासनाच्या धोरणामुळे शेतकरीअर्थिक कोंडीत सापडला आहे.शेतीमालाला भाव मिळत नाही,निर्यात बंदी, सिमा बंदी मुळे तंबाटे, कांदा, फळ पिकाला मातीमोल भाव मिळाला तर दुष्काळी परिस्थितीने तर कधी गारिपटीने वेळोवेळी पिकाचे नुकसान झाले. यंदा तर भयानक दुष्काळी परिस्थिती आहे.आम्ही काही करत नाही परंतु सर्वजण बसून राहु असे वसुली अधिकाºयाचे म्हणणे गावकºयांनी न जुमानता अधिका-यांना सोडून सोसायटी कार्यालयातून बाहेर जाण्यास भाग पाडले.या पुढेही शेतकरी एकजुटीने नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची कारवाई होऊ देणार नसल्याचे दोन्ही शेतकरी संघटनेने जाहिर केले.या प्रसंगी कर्जदार शेतकरी,सोसायटीचे चेअरमन,गावच्या सरपंच,संचालक, शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे, महिला आघाडीच्या निर्मला जगझाप,अरूण जाधव,बापूसाहेब पगारे, सुभाष सोनवणे, जाफरपठाण, शिवाजी वाघ, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल वाळके, हरिभाऊ महाजन,वसंत झांबरे, सागर गायकवाड कोटमगावचे ग्रामस्थ सुभाष कोटमे, राजेंद्र कोटमे. हनुमंत कोटमे, दिलीप कोटमे. देवगावचे विलास शिंदे, प्रशांत कुलकर्णी, लहानु मेमाणे, विश्वनाथ निलख, वाकदचे, रामनाथ बडवर,सुरेश शेळके, जयाजी शिंदे, गोविंद कोटमे, नानाभाऊ कोटमे,सोनाली कोटमे, ज्ञानेश्वर जगझाप, साहेबराव जगझाप, गोरख जगझाप, सचिन ढमाले, नंदू जाधव,पंढरीनाथ वरे, नारायण जानराव,सह शेतकरी आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.=================================================फोटो कॅप्शनकोटमगाव विठ्ठलाविठ्ठलाचे येथील शेतकºयाच्या जमिनीचा लिलाव रोखण्यासाठी झालेल्या आंदोलन प्रसंगी शेतकर्यांना संबोधित करताना शेतकरी संघटनेचे व प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आण िजमलेले शेतकरी.(04येवला शेतकरी लिलाव)