शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

स्थलांतरित उद्योगांना आकर्षित करण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:58 IST

सातपूर : मुंबई, पुणे आणि नाशिक या राज्यातील सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हे प्रमुख शहर आहे. उद्योगांसाठी पायाभूत सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर आहेत. महामार्ग, लोहमार्ग तसेच हवाई मार्ग या सेवाही उपलब्ध असल्याने परदेशातील स्थलांतरित उद्योगांना नाशिकला आकर्षित करावेत, असे साकडे खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रधान सचिव भूषण गगराणी यांना घातले आहे.

सातपूर : मुंबई, पुणे आणि नाशिक या राज्यातील सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हे प्रमुख शहर आहे. उद्योगांसाठी पायाभूत सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर आहेत. महामार्ग, लोहमार्ग तसेच हवाई मार्ग या सेवाही उपलब्ध असल्याने परदेशातील स्थलांतरित उद्योगांना नाशिकला आकर्षित करावेत, असे साकडे खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रधान सचिव भूषण गगराणी यांना घातले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातील विशेषत: चीनमधील अनेक कंपन्या स्थलांतरित करण्याच्या विचारात आहेत. सदर उद्योगांना महाराष्टÑाकडे आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाने भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठित केलेली आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली निमाचे संदीप भदाणे, राजेश गडाख यांसह पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रधान सचिव भूषण गगराणी यांची भेट घेतली.औद्योगिकीकरणासाठी अत्यावश्यक असलेले सर्वच घटक जिल्ह्यात असून, पोषक वातावरण असल्याने स्थलांतराच्या विचारात असलेल्या परदेशातील कंपन्यांना नाशिकमध्ये उद्योग थाटण्यासाठी प्रयत्न करावेत. अ‍ॅटोमोबाईल,अन्नप्रक्रि या प्रकल्प, शेती, मेडिसीन, इलेक्ट्रीकल तसेच संरक्षण सामग्री आदी सेक्टरच्या निगडित आजमितीस सुमारे पंधरा हजार लघू आणि मध्यम दर्जाचे तर तीनशे मोठे प्रकल्प जिल्ह्यात कार्यरत आहेत. नवीन प्रकल्पासांठी सुमारे दहा हजार हेक्टर जमीन उपलब्ध होऊ शकते. शिवाय वाइनरीची राजधानी म्हणून नाशिकची ओळख होऊ लागली आहे. आता शैक्षणिक हबही झाले आहे. विविध सोयीसुविधा, उपयुक्त वातावरण आणि पोषक वातावरण या जमेच्या बाबींमुळे बॉश, सिमेन्स, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, मायलन, ग्लेनमार्क,एबीबी, एल अ‍ॅड टी, इपीसी, क्र ॉम्प्टन ग्रीव्हज आदी मोठ्या समूहाच्या कंपन्यांनी औद्योगिक वसाहत भक्कम केलेली आहे, अशीही माहिती यावेळी खासदार गोडसे यांनी देसाई यांना दिली.----------------------------नाशिकला पसंती४ औद्योगिकीकरणासाठीनाशिक जिल्ह्यातील वातावरण उत्तम असल्याने स्थलांतरित उद्योगासाठी नाशिकचे नाव पसंतीवरच आहे. त्यामुळेनवीन गुंतवणुकीसाठी नाशिकचा नक्कीच विचार केला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिष्टमंडळाला दिली.

टॅग्स :Nashikनाशिक