शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

‘हल्लाबोल’चा धसका; बागलाणला टॅँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:07 IST

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करणाºया बागलाणवासीयांना अखेर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी तीन टॅँकर मंजूर केले असून, रविवारपासून तहानलेल्या गावांना टॅँकर सुरू होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देयेवल्याला ठेंगा जिल्ह्यात पाणीटंचाईला सुरुवात

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करणाºया बागलाणवासीयांना अखेर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी तीन टॅँकर मंजूर केले असून, रविवारपासून तहानलेल्या गावांना टॅँकर सुरू होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात सर्वत्र पावसाळ्यात चांगला पाऊस झाला असला तरी येवला व बागलाण तालुक्यांतील काही भागांत अखेरपर्यंत पावसाने पाठशिवणीचा खेळ खेळल्यामुळे जानेवारी महिन्यांपासूनच या तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली. ग्रामपंचायतींनी ठराव करून पंचायत समितीकडे पाठविले होते. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकाºयांनी संबंधित गावांना भेटी देऊन टंचाई असल्याची खात्री केली होती व तसा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला.परंतु जानेवारीत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते यावर विश्वास न ठेवणाºया प्रशासनाने टॅँकर मागणीच्या प्रस्तावात त्रुटी काढून चालढकल चालविली होती.या संदर्भात स्थानिक आमदारांनीही पाठपुरावा केला तरीही प्रशासन धजावत नव्हते.राज्य सरकारच्या विरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसने उत्तर महाराष्टÑात हल्लाबोल यात्रा काढली असून, रविवारी ही यात्रा सटाणा येथे पोहोचणार आहे. यावेळी पाणीटंचाईचा सामना करणाºया ग्रामस्थांकडून सरकार व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध तक्रारी होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई व पाण्याचा टॅँकर हा हल्लाबोल यात्रेचा मुद्दा होऊ नये म्हणून शनिवारी अखेर बागलाण तालुक्यातील खिरमाणे, चौगाव, गोराणे या तीन गावांसाठी टॅँकर मंजूर करण्यात आले आहेत. राष्टÑवादीची हल्लाबोल यात्रा शुक्रवारी येवला येथेही झाली; परंतु तेथे मात्र प्रशासनाने टॅँकर मंजूर केले नसल्याने प्रशासन पाणी टॅँकर मंजुरीत राजकारण करते काय? असा सवाल केला जात आहे.‘हल्लाबोल’चा धसका; बागलाणला टॅँकरयेवल्याला ठेंगा : जिल्ह्यात पाणीटंचाईला सुरुवातनाशिक : गेल्या दीड वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करणाºया बागलाणवासीयांना अखेर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी तीन टॅँकर मंजूर केले असून, रविवारपासून तहानलेल्या गावांना टॅँकर सुरू होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात सर्वत्र पावसाळ्यात चांगला पाऊस झाला असला तरी येवला व बागलाण तालुक्यांतील काही भागांत अखेरपर्यंत पावसाने पाठशिवणीचा खेळ खेळल्यामुळे जानेवारी महिन्यांपासूनच या तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली. ग्रामपंचायतींनी ठराव करून पंचायत समितीकडे पाठविले होते. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकाºयांनी संबंधित गावांना भेटी देऊन टंचाई असल्याची खात्री केली होती व तसा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला.परंतु जानेवारीत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते यावर विश्वास न ठेवणाºया प्रशासनाने टॅँकर मागणीच्या प्रस्तावात त्रुटी काढून चालढकल चालविली होती. या संदर्भात स्थानिक आमदारांनीही पाठपुरावा केला तरीही प्रशासन धजावत नव्हते.राज्य सरकारच्या विरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसने उत्तर महाराष्टÑात हल्लाबोल यात्रा काढली असून, रविवारी ही यात्रा सटाणा येथे पोहोचणार आहे. यावेळी पाणीटंचाईचा सामना करणाºया ग्रामस्थांकडून सरकार व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध तक्रारी होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई व पाण्याचा टॅँकर हा हल्लाबोल यात्रेचा मुद्दा होऊ नये म्हणून शनिवारी अखेर बागलाण तालुक्यातील खिरमाणे, चौगाव, गोराणे या तीन गावांसाठी टॅँकर मंजूर करण्यात आले आहेत. राष्टÑवादीची हल्लाबोल यात्रा शुक्रवारी येवला येथेही झाली; परंतु तेथे मात्र प्रशासनाने टॅँकर मंजूर केले नसल्याने प्रशासन पाणी टॅँकर मंजुरीत राजकारण करते काय? असा सवाल केला जात आहे.