शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

दीड हजार एकर क्षेत्र ओलिताखाली

By admin | Updated: September 6, 2016 01:39 IST

लोकवर्गणीतून काम : हरणबारी उजव्या कालव्याच्या खोलीकरणाचा परिणाम

जायखेडा : सोमपूर गावाजवळ हरणबारी उजव्या कालव्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने सहा गावातील दीड हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक डॉ. तुषार शेवाळे व सोमपूर येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हे काम पूर्णत्वास आणले आहे. या कालव्याच्या कामामुळे दुष्काळावर काही प्रमाणात मात करता येणार आहे. हा कालवा पूरपाण्याने भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. या कालव्याचे जलपूजन सोमपूर येथे डॉ. तुषार शेवाळे व शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भरत कापडणीस, महेंद्र भामरे, संजय भामरे, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. कांतीलाल देवरे, सुरेश महाजन, डॉ. नवलसिंग खैरनार आदिंसह मान्यवर उपस्थित होते.उन्हाळ्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन डॉ. तुषार शेवाळे यांनी कसमादेत जलसमृद्धी अभियान राबविले होते. यावेळी हा कालवा कोरण्यासाठी त्यानी मोफत पोकल्यान यंत्र उपलब्ध करून दिले. तर सोमपुर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून यासाठी डिझेलची व्यवस्था केली होती. (वार्ताहर)