शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी सुमारे दोन लाख शेतकºयांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:06 IST

सहभागी होण्याचे आवाहन : पीककर्ज अवघे ३० टक्के लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कर्जबाजारी शेतकºयांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली छत्रपती स्वाभिमान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ९० हजार शेतकºयांनी आजवर अर्ज दाखल केले असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असून, शेतकºयांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी केले आहे.

सहभागी होण्याचे आवाहन : पीककर्ज अवघे ३० टक्के लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कर्जबाजारी शेतकºयांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली छत्रपती स्वाभिमान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ९० हजार शेतकºयांनी आजवर अर्ज दाखल केले असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असून, शेतकºयांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी केले आहे.राज्य सरकारने या योजनेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांना अर्ज सादर करण्याची मुदत दिली असली तरी, बºयाच ठिकाणी सर्व्हर डाउनच्या तक्रारी येत असल्याने अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे बोलले जाते. परंतु शासनाने त्यावर पर्याय म्हणून आॅफलाइन अर्ज घेण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णात १ लाख ९० हजार शेतकºयांनी आजवर अर्ज भरून दिले असले तरी, जिल्हाधिकाºयांच्या मते ही संख्या अन्य जिल्ह्णाच्या तुलनेत कमी आहे. शासनाने दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्याने त्या निकषात दीड लाख शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरतील, परंतु शासनाच्या अन्य निकषांचा विचार करता अधिकाधिक शेतकºयांनी या योजनेत पात्र होण्यासाठी अर्ज करणे क्रमप्राप्त आहे. या सर्व अर्जांची नंतर छाननी करण्यात येणार असून, त्यानंतर खरे पात्र लाभार्थी निश्चित होणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.जिल्ह्णातील शेतकºयांना आजवर फक्त ३० टक्केच खरीप पीक वाटप करण्यात आले असून, ते वाढविण्यासाठी बॅँकांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीचे अर्ज भरून देण्यासाठी १० दिवसांचा कालावधी असून, शेतकºयांनी शेवटच्या दिवसाची वाट न पहाता आत्तापासूनच अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.