शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

परीक्षा शुल्कात ५० टक्के सवलत लागू करा : छात्रभारतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:10 IST

नाशिक : कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सावित्रीबीई फुले पुणे विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा ...

नाशिक : कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सावित्रीबीई फुले पुणे विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या परीक्षांच्या गुणवतेविषयी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने सांशकता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे ऑफलाइन परीक्षाचा खर्च ऑनलाइनपेक्षाही ५ पटीने जास्त असतो. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात ५० टक्के सवलत देण्याची मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे.

विद्यापीठाने याविषयी विचार करण्याची गरज असून कोरोना आणि लाॅकडाऊन यामुळे विद्यार्थ्यांसमोर आर्थिक संकट असताना त्यांना परीक्षा शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात यावी आणि उर्वरित रकमेचा विद्यार्थ्यांना परतावा करावा, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र कार्यालयातील समन्वयक डाॅ. प्रशांत टोपे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. छात्रभारती नाशिकचे उपाध्यक्ष देवीदास हजारे, शहर संघटक आशिष कळमकर तसेच रोहन पगारे उपस्थित होते.