शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

अनिल जयसिंघानी याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी संबंध; विनायक राऊत यांचा आरोप

By श्याम बागुल | Updated: March 20, 2023 19:19 IST

बुकी अनिल जयसिंघानी यांचा पाच वर्षांपासून उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांशी घरोबा आहे.

नाशिक: बुकी अनिल जयसिंघानी यांचा पाच वर्षांपासून उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांशी घरोबा आहे तर विद्यमान मुख्यमंत्र्यांनीच जयसिंघानी यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घालून दिली होती. त्यामुळे आता राज्य सरकार जी काही चौकशी करणार आहे, त्यात या सर्व बाबींचीही चौकशी केली जावी अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली.

विनायक राऊत सोमवारी नाशिक दौऱ्यावर आले असता शालीमार येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रविवारी एकनाथ शिंदे यांची खेड येथे झालेल्या सभेत कुणीतरी स्क्रिप्ट लिहून दिले आणि ते फक्त वाचण्याचे काम करीत होते असेच दिसले आणि त्यामुळेच लोक उठून जात होते असे सांगून, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री फक्त भाषणात दंग आहेत. शासकीय विमानाने जाऊन एक तास भाषण करतात. पण शेतकऱ्यांच्या बांधावर जायला त्यांच्याकडे वेळ नाही. शासकीय कर्मचाऱ्यांचा संपही सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत मग त्यांना मदत कधी करणार असा सवालही राऊत यांनी केला.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस