शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

संतप्त शेतकऱ्याने तोडली डाळिंबबाग

By admin | Updated: May 29, 2017 00:16 IST

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील दीक्षी येथील शेतकरी हेमंत अंबादास चौधरी यांनी १ जूनच्या शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी स्वमालकीची तीन एकर डाळिंबबाग तोडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील दीक्षी येथील शेतकरी हेमंत अंबादास चौधरी यांनी १ जूनच्या शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी स्वमालकीची तीन एकर डाळिंबबाग तोडली. दीक्षी येथील हेमंत चौधरी हे पदवीधर शेतकरी असून, त्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेती करण्यास सुरुवात केली.  सन २०१३ पासून शेतीत नवीन काही तरी करावे या उद्देशाने डाळिंबबाग लावली. सुरुवातीला तीन एकर क्षेत्रात डाळिंब लावले. शासनाच्या फळ रोपवाटिकेतून भगवा जातीची रोपे आणली; मात्र रोपे अत्यंत कमी दर्जाची व भेसळयुक्त निघाल्याने एक वर्ष वाया गेले. या भागात दहा वर्षांपासून कृषी सहायक नसल्याने स्वखर्चाने शेततळे तयार केले. यासाठी वीस लाख रु पये खर्च करून पाच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे  उभारून डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ केली. मात्र उत्पादनावर आधारित बाजारभाव मिळत नसल्याने चौधरी चिंतातुर होते. शेतकरी व ग्राहक यांच्या भावात मोठी तफावत होती. दरवर्षी भावात होत असलेली घसरण तसेच व्यापाऱ्यांनी घेतलेला माल व ग्राहकाला विकलेल्या मालाच्या किमतीत बराच मोठा फरक होता. आजपर्यंत उत्पादनावर आधारित भाव तर मिळालाच नाही मात्र उत्पादन खर्च दरवर्षी वाढत गेला. त्यामुळे दरवर्षी तोट्यात चाललेल्या शेती व्यवसायाला वैतागून चौधरी यांनी संपात सहभागी होण्याचे ठरवले. राज्यभरातील शेतकऱ्यांनी येत्या १ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. संप काळात फक्त स्वत:पुरतेच पिकवायचे म्हणून हेमंत चौधरी यांनी तीन एकर डाळिंबबाग तोडण्याचा निर्णय घेतला.