शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

क्रोध, लोभावरील विजयाचे सूत्र गीतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:25 IST

सामान्यांच्या जीवनातील सर्वात मोठे शत्रू आणि ज्यांच्यामुळे संपूर्ण आयुष्य उद््ध्वस्त होऊ शकते अशा काम, क्रोध आणि लोभावर विजय कसा मिळवायचा, त्याचे सूत्र भगवद्गीतेत सांगितलेले आहे. त्यामुळे गीता हे धर्माचे ज्ञान देणारे पुस्तक नसून मॅनेजमेंटचा सर्वोत्कृष्ट गुरू असल्याचे प्रतिपादन भगवद््गीता अभ्यासक डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

ठळक मुद्देमालपाणी : ‘सहज सोपा मार्ग यशाचा’ विषयावर व्याख्यान

नाशिक : सामान्यांच्या जीवनातील सर्वात मोठे शत्रू आणि ज्यांच्यामुळे संपूर्ण आयुष्य उद््ध्वस्त होऊ शकते अशा काम, क्रोध आणि लोभावर विजय कसा मिळवायचा, त्याचे सूत्र भगवद्गीतेत सांगितलेले आहे. त्यामुळे गीता हे धर्माचे ज्ञान देणारे पुस्तक नसून मॅनेजमेंटचा सर्वोत्कृष्ट गुरू असल्याचे प्रतिपादन भगवद््गीता अभ्यासक डॉ. संजय मालपाणी यांनी केले.येथील प. सा. नाट्यगृहात सावानाच्या वतीने आयोजित ‘सहज सोपा मार्ग यशाचा’ या तीन दिवसीय व्याख्यानमालेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. जीवनातील कोणतीही समस्या कशी हाताळायची, आपला तोल कसा ढळू द्यायचा नाही त्याचे सार गीतेत सांगितले आहे. कितीही गंभीर प्रसंग आला तरी चेहऱ्यावरील स्मित आणि मनातील शांतता ढळू देऊन नका. अर्ध्याहून अधिक समस्या तर त्यामुळेच संपुष्टात येतील. यावेळी व्यासपीठावर प्रा. विलास औरंगाबादकर, जयप्रकाश जातेगावकर, अभिजित बगदे, नरेंद्र महाजन, श्रीकांत बेणी, देवदत्त जोशी, शंकर बर्वे आदी उपस्थित होते. क्रोधावर नियंत्रण मिळवणे, ही यशाची पहिली पायरी असते. समोरच्या व्यक्तीने कशाही प्रकारे वाकताडन केले तरी आपण शांत चित्ताने त्याचे म्हणणे ऐकून त्यावर शांतपणे प्रतिक्रिया दिल्यास त्या क्षणी होणारा वाद, भांडाभांडीचे कारणच संपुष्टात येते. सर्वप्रथम प्रत्येकाला आपापल्या श्वासावर नियंत्रण मिळवता यायला हवे असे मालपाणी म्हणाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक