शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

ऐरणीच्या देवा तुला...

By admin | Updated: December 9, 2015 23:00 IST

ऐरणीच्या देवा तुला...

मनमाड : शेतीच्या यांत्रीकीकरणामुळे ‘त्यांच्या’ नशीबी भटकंतीशेती व्यवसायात मशागतीसाठी कोयता, कुुऱ्हाड, कुदळ,विळे, दाते,पास या औजारांची शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गरज भासते.या औजारांची निर्मिती करण्यामधे लोहार व घिसाडी या लोकांचा मोठा सहभाग असतो. धगधगत्या भट्टी मधे लालजर्द तापलेल्या लोखंडाला आकार देण्याचे काम या कारागिरांकडून करण्यात येते.सध्या मनमाड येथील निमोण चौफुली परिसरात शेती औजारे तयार करणाऱ्या जवळपास पन्नास लोकांचा ताफा दिवसभर लोखंडाला आकार देत औजारे तयार करत असल्याचे दिसून येते. ग्रामिण भागातील शेतकऱ्यांची ही औजारे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी गर्दी होत आहे.मध्यप्रदेशातील दोराना तालुका: राघोगड, जि: गुना येथील या कारागीरांवर पोटासाठी राज्याबाहेर जाण्याची वेळ आली आहे. शेतीचे झालेले यांत्रीकीकरण व पावसाचे अल्पप्रमाण या कारागिरांच्या रोजगाराच्या मुळावर ठरले आहे. ट्रॅक्टर ने नांगरणी , खुरपणी व अन्य कामे होत असल्याने बैलजोडी शेती व्यवसायातून हद्दपार झाली त्या बरोबरच नांगर, वखर, कोळपे, पास ही औजारे ही लयास गेली. पिढ्यान पिढ्या ही औजारे तयार करणाऱ्या कारागिरांना त्याचा फटका बसला आहे.