शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

...तर १ एप्रिलपासून एलबीटी भरणे बंद !

By admin | Updated: March 26, 2015 00:42 IST

...तर १ एप्रिलपासून एलबीटी भरणे बंद !

जालना : देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या सारख्याच आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक मागण्या केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या आहेत. संघटनेच्या या मागण्या लवकरच मार्गी लागतील, असे ठोस आश्वासन केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिले. यावेळी जिल्हा संघटनेच्या एका शिष्टमंडळाने पासवान यांची भेट घेऊन त्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करुन सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलतांना पासवान म्हणाले की, देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या असलेल्या अडचणींवर केंद्र गांभीर्याने विचार करत आहेत. अन्न- धान्य गोरगरीबांपर्यत पोहचविण्यासाठी केंद्र सरकार स्वस्त धान्य दुकानदारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. संघटनेच्या असलेल्या मागण्यांपैकी अनेक मागण्या सरकारने यापूर्वीच प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यात स्वस्त धान्य दुकानदारांना दहा हजार रुपये मासिक वेतन, संपूर्ण भारतात एकच कमिशन दर आणि तोही ८७ रुपये प्रतिक्विंटल, व्दारपोच धान्य पुरवठा करणार, येत्या मे महिन्यापासून बारकोड पध्दतीस सुरुवात करणार आदी बाबींवर केंद्र सरकारने गांभीर्याने विचार केलेला आहे. वरील सर्व योजना राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. वरील सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत असल्याचेही श्री. रामविलास पासवान यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले. या शिष्टमंडळात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख, तसेच प्रल्हाद वाघोली, विश्वंभर बसू, चंद्रकांत यादव, प्रभाकर पाडळ, शरद कारेवार आदींसह महाराष्ट्र राज्य संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. संघटनेच्या या मागण्यांना खा. शिवाजीराव अढळराव पाटील, खा. रामदास आठवले, खा. महाडिक आदींनीही पाठींबा दर्शविला.