शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

अंबिकानगर पुलाचा कठडा कोसळला

By admin | Updated: July 13, 2016 00:47 IST

अंबिकानगर पुलाचा कठडा कोसळला

सिडको : येथील अंबिकानगर परिसरातील नंदनवन कॉलनी व उमा पार्क सोसायटीला जोडणाऱ्या पुलाचा कठडा कोसळल्याने या पुलावरून वाहतूक करणे धोकेदायक बनले आहे.तेरा वर्षांपूर्वी बांधकाम व्यावसायिकाने तयार केलेल्या पुलाचा कठडा संततधार पावसामुळे कोसळला. त्यातच पुलाच्या पायाचा भागदेखील कमकुवत झाल्याने हा पूल केव्हा कोसळेल याची शाश्वती नसल्याने या पुलावरून वाहतूक करणे धोकेदायक बनले आहे. मात्र या रहिवासी कॉलनीत जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग असल्याने नाइलाजास्तव धोका पत्करावा लागत आहे. या कॉलनीत वहिवाटीसाठी दिलेले दोन रस्ते शेजारच्या कॉलनीतील व्यवस्थापनाने भिंत व मंदिर बांधून बंद केलेले असल्याने रहिवाशांना याच पुलाचा वापर करावा लागत आहे. त्यातच पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा वाद न्यायालयात प्रविष्ट असल्याने या रस्त्याचीही दुर्दशा झाली आहे. येत्या दोन दिवसांत रस्त्याची दुरुस्ती व पर्यायी रस्त्याची व्यवस्था न झाल्यास शनिवारी सहकुटुंब धरणे आंदोलन करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.दरम्यान, नगरसेविका रत्नमाला राणे यांच्या वतीने भूषण राणे यांनी पुलाची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. यावेळी परिसरातील रहिवाशी भूषण भामरे, वासुदेव भावसार, संजय मगर, हेमंत शिंदे, सुजित पाटील, कौतिक रौंदळ, प्रवीण भावसार, राहुल चव्हाण, सतीश पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)