शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आम्हास इच्छामरणाची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:05 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकरी गेल्या २७ महिन्यांपासून आंदोलन करत असून, ऐन दसºयाच्या दिवशी ज्या अवचितवाडीमध्ये समृद्धीनामक राक्षसाचे दहन केले होते. तेथील शेतकरी आता आक्रमक झाले असून, ग्रामसभा घेत थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी या शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्दे ग्रामसभेत ठरावसमृद्धीबाधितांची राष्ट्रपतींकडे मागणी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकरी गेल्या २७ महिन्यांपासून आंदोलन करत असून, ऐन दसºयाच्या दिवशी ज्या अवचितवाडीमध्ये समृद्धीनामक राक्षसाचे दहन केले होते. तेथील शेतकरी आता आक्रमक झाले असून, ग्रामसभा घेत थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी या शेतकºयांनी केली आहे.स्वातंत्र्यपूर्वकाळापासून इगतपुरी तालुक्याने खूपच यातना सोसून राष्ट्राच्या हितावह जमिनी देण्याचं काम करून विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे येथील शेतकरी हा कधीही विकासविरोधी नाही; परंतु मुख्यमंत्र्यांनी महत्त्वकांक्षी केलेल्या समृद्धी प्रकल्पात शासनाने संपादन केलेल्या जमिनी जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अनेक महिन्यांपासून आंदोलन करत या प्रकल्पाला कधी नव्हे इतका विरोध तालुक्यातून होत आहे. विशेष बाब म्हणजे हा विरोध राजकीय नसून सर्व तरुण शेतकरी मिळून करत आहेत. या ग्रामसभेत दौलत दुभाषे, गुरुनाथ दुभाषे, गोरख हाडके, दादा कडू, हरिश्चंद्र दुभाषे, मुरलीधर दुभाषे, तुकाराम कडू, शिवराम कडू, प्रकाश कडू, कैलास दुभाषे, निवृत्ती दुभाषे, सखाराम दुभाषे, मदन बिन्नर, ज्ञानेश्वर कडू, कारभारी दुभाषे इत्यादी शेतकºयांनी ठरावावर सह्या केल्या आहेत.गेल्या दोन वर्षांपासून आम्ही शासनस्तरावर भांडत असून, आमची प्रामाणिक इच्छा आहे की, सरकारने हा प्रकल्प जरूर करावा मात्र तो भूसंपादन २०१३नुसार सर्व सोपस्कर पूर्ण करून. परंतु शासन मात्र हे करताना दिसत नाही व शेतकºयांमध्ये बुद्धिभेद करून आमच्या जमिनी कवडीमोल भावात घेत आहे. ज्या अवचितवाडी गावात रेडीरेकनरच्या भावात मोठी तफावत जाणवत आहे तर प्रचलित बाजारभाव एक कोटी रुपये असताना सर्वात कमी दर देऊन जर जमिनी घेण्यात येणार असतील तर त्यापेक्षा मरण पत्करू; परंतु जमिनी देणार नाही.- भास्कर गुंजाळ, अध्यक्ष, समृद्धीबाधित संघर्ष समिती, इगतपुरी