शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

बँक, पतसंस्था कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:40 IST

कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे गरजेचे असल्यामुळे मास्कची मागणी वाढल्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागात तुटवडा जाणवत असून औषधं दुकानात मिळत नसल्याने राज सिलेक्शनचे संचालक जितेंद्र कापडणे यांनी ५०० मास्क तयार करु न कळवण शहरातील बँक, पतसंस्था व कळवण नगरपंचायतच्या सफाई कर्मचार्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मास्क वाटप करु न मास्क लावण्याचे महत्व सांगून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे गरजेचे असल्यामुळे मास्कची मागणी वाढल्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागात तुटवडा जाणवत असून औषधं दुकानात मिळत नसल्याने राज सिलेक्शनचे संचालक जितेंद्र कापडणे यांनी ५०० मास्क तयार करु न कळवण शहरातील बँक, पतसंस्था व कळवण नगरपंचायतच्या सफाई कर्मचार्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मास्क वाटप करु न मास्क लावण्याचे महत्व सांगून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.कळवण शहरातील दि कळवण मर्चंट को आॅप बँक, आनंद नागरी पतसंस्था, यशवंतराव चव्हाण पतसंस्था, अंबिका पतसंस्था, डॉ दौलतराव आहेर पतसंस्था, लोकनेते डॉ जे डी पवार पतसंस्था, धनलक्ष्मी पतसंस्था, विघ्नहर्ता पतसंस्था, भिला दाजी पवार पतसंस्था,श्री गजानन पतसंस्था, सिध्दीविनायक पतसंस्था, गजानन पतसंस्था, राजीव गांधी पतसंस्था आदीसह शहरातील पतसंस्थाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कळवण नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांना मास्क वाटून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक