शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

युती सरकारमुळेच सिंचन प्रकल्प रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:43 IST

पत्रकार परिषद : दीपिका चव्हाण यांचा आरोप सटाणा : बागलाण तालुक्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरणारे महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊन तालुका सुजलाम् सुफलाम् झाला असता मात्र आघाडी सरकारच्या काळात काढलेल्या सिंचन प्रकल्पांच्या निविदा भाजपा-सेना युतीच्या सरकारने रद्द केल्यामुळेच तीन वर्षे रखडले आणि त्याची किंमतही वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषद : दीपिका चव्हाण यांचा आरोप

सटाणा : बागलाण तालुक्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरणारे महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊन तालुका सुजलाम् सुफलाम् झाला असता मात्र आघाडी सरकारच्या काळात काढलेल्या सिंचन प्रकल्पांच्या निविदा भाजपा-सेना युतीच्या सरकारने रद्द केल्यामुळेच तीन वर्षे रखडले आणि त्याची किंमतही वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.आपण आवाज उठविल्यानंतर सरकारला जाग येऊन हरणबारी डावा कालवा आणि तळवाडे भामेर पोच कालव्यासाठी ७४ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. या दोन्ही प्रकल्पांच्या कामांना गेल्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता दिली. आघाडी सरकारच्या काळातच हरणबारी डावा कालवा ,तळवाडे भामेर पोच कालवा,केळझर चारी क्र मांक आठ व पुनंद प्रकल्पांतर्गत सुळे डाव्या कालव्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळेच या प्रकल्पांची साठ ते सत्तर टक्के कामे पूर्ण झाल्याचे स्पष्ट करून आमदार चव्हाण म्हणाल्या की, या प्रकल्पाची कामे करतांना भूसंपादनात अनेक शेतकर्यांच्या जमिनी जात असल्यामुळे विरोध झाला त्यामुळे साहजिकच शेतकर्यांची मने वळविण्यात बराच वेळ गेला.बागलाणमधील हे दोन्ही रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याकामी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीदेखील वारंवार पाठपुरावा केल्यामुळे एवढा मोठा निधी पदरात पाडून घेण्यात यश आल्याचे आमदार चव्हाण यांनी नमूद केले.