शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

युती सरकारमुळेच सिंचन प्रकल्प रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:43 IST

पत्रकार परिषद : दीपिका चव्हाण यांचा आरोप सटाणा : बागलाण तालुक्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरणारे महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊन तालुका सुजलाम् सुफलाम् झाला असता मात्र आघाडी सरकारच्या काळात काढलेल्या सिंचन प्रकल्पांच्या निविदा भाजपा-सेना युतीच्या सरकारने रद्द केल्यामुळेच तीन वर्षे रखडले आणि त्याची किंमतही वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषद : दीपिका चव्हाण यांचा आरोप

सटाणा : बागलाण तालुक्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरणारे महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊन तालुका सुजलाम् सुफलाम् झाला असता मात्र आघाडी सरकारच्या काळात काढलेल्या सिंचन प्रकल्पांच्या निविदा भाजपा-सेना युतीच्या सरकारने रद्द केल्यामुळेच तीन वर्षे रखडले आणि त्याची किंमतही वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.आपण आवाज उठविल्यानंतर सरकारला जाग येऊन हरणबारी डावा कालवा आणि तळवाडे भामेर पोच कालव्यासाठी ७४ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. या दोन्ही प्रकल्पांच्या कामांना गेल्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता दिली. आघाडी सरकारच्या काळातच हरणबारी डावा कालवा ,तळवाडे भामेर पोच कालवा,केळझर चारी क्र मांक आठ व पुनंद प्रकल्पांतर्गत सुळे डाव्या कालव्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळेच या प्रकल्पांची साठ ते सत्तर टक्के कामे पूर्ण झाल्याचे स्पष्ट करून आमदार चव्हाण म्हणाल्या की, या प्रकल्पाची कामे करतांना भूसंपादनात अनेक शेतकर्यांच्या जमिनी जात असल्यामुळे विरोध झाला त्यामुळे साहजिकच शेतकर्यांची मने वळविण्यात बराच वेळ गेला.बागलाणमधील हे दोन्ही रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याकामी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीदेखील वारंवार पाठपुरावा केल्यामुळे एवढा मोठा निधी पदरात पाडून घेण्यात यश आल्याचे आमदार चव्हाण यांनी नमूद केले.