शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीविरोधी कार्यकर्त्यांप्रती सरकार कृतघ्न झाल्याचा आरोप

By admin | Updated: March 4, 2017 17:20 IST

आणीबाणीला विरोध करून ख-या अर्थाने लोकशाहीची पुर्नस्थापना करणा-या कार्यकर्त्यांप्रती सरकार कृतघ्न झाल्याचा आरोप अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संघाचे उपाध्यक्ष रवींद्र कासखेडीकर यांनी केला.

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 4 -  देशात २६  जून १९७५ रोजी देशात लादण्यात आलेल्या आणीबाणी काळात मिसा कायद्याअंतर्गत हजारो कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले होते. यात समाजवादी पक्षाचे कार्येकर्ते, आनंदमार्गी व काही काँग्रसमधील कार्येकर्त्यांसह लोकतंत्र सेनानी संघाच्या कार्यकर्त्यांची कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट आहे. या काळात आणीबाणीला विरोध करून ख-या अर्थाने लोकशाहीची पुर्नस्थापना करणा-या कार्यकर्त्यांप्रती सरकार कृतघ्न झाल्याचा आरोप अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संघाचे उपाध्यक्ष रवींद्र कासखेडीकर यांनी नाशिक येथे आयोजित लोकतंत्र सेनानी संघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात केला.
 
सरकारची इच्छाशक्ती असेल तर आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढणा-या आणि जेलमध्ये जाणा-या कार्यकर्त्यांना एका दिवसात योग्य मानसन्मानासह त्यांचा अधिकारही मिळू शकतो. राज्यस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात असा अधिकार मिसा बाधितांना मिळाला आहे. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारच्या उदासिनतेमुळेच मिसा बाधितांना त्यांचा हक्क मिळालेला नाही. आणीबाणी विरोधकांच्याच विचार धारेचे भाजप सरकार सत्तेत येऊनही अडीच वर्षे झाले तरी न्याय मिळू शकला नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. प्रांत अध्यक्ष जयप्रकाश पांडे यांनी आम्ही चालत्या गाडीतुन उतणारे कार्यकर्ते आहे. परंतु आज चालत्या गाडीत बसणारांची संख्या वाढली असल्याचे सांगत भाजपला खोचक टोला दिला. तसेच मिसाबंदी त्यांच्या अधिकारांसाठी एकत्र आले आहेत. ते कोणाकडेही याचना करीत नाहीत. परंतु ज्या कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या काळात लढा देऊन लोकशाहीला वाचवले. त्यांना एक गुलाबाचे फूल आणि अर्धा कप चहा देऊ त्याचा सन्मान करण्याचीही सरकारची मानसिकता नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.