शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

सिंहस्थाची सर्व कामे मार्गी लावावित : शंकरानंद

By admin | Updated: March 22, 2015 00:32 IST

सिंहस्थाची सर्व कामे मार्गी लावावित : शंकरानंद

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक पालिकेची नंतर मंजूर झालेली कामे कोणी घेण्यास तयार नाहीत; परंतु सर्व कामे मार्गी लावावित, असे आवाहन आखाडा परिषदेचे पदाधिकारी महंत शंकरानंद सरस्वती यांनी केले आहे.सिंहस्थाच्या कामासाठी आधीच वेळ कमी त्यातच नंतर वाढीव निधी आल्यानंतर कामे कोणी घेत नाही. ठिकाणी कामे मागण्यासाठी लोकांची गर्दी होत असते. मात्र त्र्यंबक नगरपालिकेची कामे कोणी घेत नाहीत. कामे का स्वीकारीत नाहीत, असाही सवाल महंत शंकरानंद यांनी उपस्थित केला आहे. आधीच सिंहस्थ कालावधी अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना कामाचा पत्ता नाही असे असताना कामे कशी पूर्ण होणार? असा प्रश्न पडत आहे. या कामांमध्ये आखाड्यांचे वाढीव शेड, सर्वच वाढीव रस्ते, प्रसाधनगृह, दलित वस्तीतील कामे आदि कोणी घेण्यासच तयार नाही. अधिकारी वर्गाने यात लक्ष घालून ही कामे मार्गी लावावी तरच कामे पूर्ण होतील, अशी मागणी शंकरानंद सरस्वती यांनी केली आहे. शेड, रस्ते आदि कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. ती कामे पूर्ण करून घ्यावीत, अशी मागणी शंकरानंद यांनी केली आहे.(वार्ताहर)