शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

सहा गावांत अक्षय प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:46 IST

पाटोदा : विखरणी येथील विद्युत उपकेंद्रांतून येवला तालुक्यातील सहा गावांत अक्षय प्रकाश सुरू करावी, असे आदेश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमटेकर याना फोन वरून आदेश दिले. यासंदर्भात मंत्र्यांच्या दालनात गावकºयांचा उपस्थितीत बैठक झाली. आमदार जयंत जाधव यावेळी उपस्थित होते. जाधव यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

पाटोदा : विखरणी येथील विद्युत उपकेंद्रांतून येवला तालुक्यातील सहा गावांत अक्षय प्रकाश सुरू करावी, असे आदेश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमटेकर याना फोन वरून आदेश दिले. यासंदर्भात मंत्र्यांच्या दालनात गावकºयांचा उपस्थितीत बैठक झाली. आमदार जयंत जाधव यावेळी उपस्थित होते. जाधव यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.यावेळी मोहन शेलार , नामदेव पगार, शंकर गायके,अशोक बंदरे यांनी अक्षय प्रकाश योजना सुरू करण्याबाबत चर्चा करून वास्तव परिस्थीती मांडली. वेळोवेळी उपोषण करूनही अधिकारी दाद देत नसल्याची तक्र ार याप्रसंगी मोहन शेलार यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे केली. शेती करीत असताना परिसरातील बº्याच शेतकºयांनी रानावनात घरे बांधली आहेत. रात्रीच्या वेळेस वीजप्रवाह खंडित असतांना शेतकº्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अक्षय प्रकाश योजना अभावी सहा गावे अंधारात आहेत, हे ऐकताच ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमटेकर याना अधिवेशन संपण्या अगोदर अक्षयप्रकाश योजना सुरू करा असा आदेश दिला.नाशिक भेटीदरम्यान या योजनेचा शुभारंभ मी स्वहस्ते करणार असल्याने उद्याच तात्काळ कामाची सुरु वात करावी असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून विखरणी सह सर्व गावातील ग्रामस्थ आंदोलन करत आहेत, अक्षयप्रकाश सुरू झाल्याशिवाय वीज बिल भरायचे नाही अशा सहा गावांनी ग्रामसभा घेऊन ठराव केला असल्याने कोणीही बिल भरत नव्हते ,दोन महिन्यात अक्षयप्रकाश योजना सुरू करतो असे पत्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांना दिले होत.दोन महिन्यात सदर योजना सुरू न झाल्याने खोटे पत्र दिले म्हणून या अधिकारी वर्गावर मोहन शेलार यांनी गुन्हा दाखल केला आहे.अक्षयप्रकाश योजना सहा गावांसाठी अतिशय आत्मीयतेचा विषय आहे , आंदोलनाची दखल ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी घेतली, प्रश्न सोडविला, ऊर्जामंत्री म्हणून अभिनंदनाचा दि.१५ आॅगस्टच्या ग्रामसभेत अभिनंदनाचा ठराव करणार आंहोत.- मोहन शेलार,गटनेते पंचायत समिती, येवला