शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आखाडे, भाविकांनी केला हट्ट पूर्ण

By admin | Updated: September 15, 2015 00:01 IST

आखाडे, भाविकांनी केला हट्ट पूर्ण

त्र्यंबकेश्वर : हजारो वर्षांपासून आखाडे, त्यांच्या देवता, साधू-महंत यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीत शाहीस्नान करण्याची प्रथा आहे. त्यांचे स्नान झाल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांनी गंगेच्या पाण्याला स्पर्शही करू नये, असा दंडक आजवर पाळला गेला. पण आता साधू-महंतांबरोबरच त्यांच्या भक्तांनाही शाहीस्नान करता यावे यासाठी आखाडेच आग्रह धरू लागले आहे. पहिल्या पर्वणीत नाशिक-त्र्यंबकेश्वर दोन्हीही ठिकाणी शाहीस्नानादरम्यान केवळ साधू-संन्याशांनीच स्नान करावे व भाविकांनी दहाही आखाड्यांचे शाहीस्नान आटोपल्यावर स्नान करावे यासाठी पोलीस प्रशासनाने कटाक्षाने प्रयत्न केले. मात्र यात धक्काबुक्की, लोटालोटीचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले. आखाड्यांनीही पुढील पर्वणीत भाविकांना अडवू नये, असा सज्जड दम भरल्याने भाविकांना मोठ्या संख्येने प्रत्येक मिरवणुकीत सहभागी होऊन शांततेत स्नान करण्याची संधी मिळाली. भाविकांना कोणताही विरोध न होता स्नान, त्र्यंबकराजाचे दर्शन घेता आल्याने साधू-महंतांनीही समाधान व्यक्त केले.