शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

कृषिमंत्री दादा भुसे यांचे केंद्रीयमंत्री गडकरींना महामार्ग कामाचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 00:40 IST

मालेगाव: राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आ ज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेऊन मालेगावसाठी राष्ट्रीय महामार्ग१६० आणि राज्य महामार्ग १९ अशा दोन मागण्या केल्या.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग १६० चे काम लवकर पूर्ण केल्यास नाशिक आणि मुंबईसाठी रहदारी अधिक सोयीची

मालेगाव: राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आ ज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेऊन मालेगावसाठी राष्ट्रीय महामार्ग१६० आणि राज्य महामार्ग १९ अशा दोन मागण्या केल्या.मालेगाव शहरासाठी बायपास असणारा सिन्नर घोटी त्र्यंबकेश्वर,मोखाडा, जव्हार विक्रमगड,मणारे,पालघर हा राष्ट्रीय महामार्ग १६० चे काम लवकर पूर्ण केल्यास नाशिक आणि मुंबईसाठी रहदारी अधिक सोयीची होईल.अशी विनंती भुसे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी याना केली. याशिवाय कोठारे, सटाणा मालेगाव चाळीसगाव राज्य महामार्ग १९ चे चौपदरीकरण ही लवकर पूर्ण केल्यास नाशिक जिल्ह्यातील वाहतूक अधिक सुरळीत होईल अशी विनंती केली असता केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यांच्या दोन्ही मागण्या मान्य करून प्रश्न सोडविण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.पीक विमा कंपन्यांना नफा व तोटा यामध्ये संतुलन राखणारे बीड मॉडेल(८०:११०) यांचा समावेश पीक विमा योजनेत करावा अशी मागणी कृषिमंत्री भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचेकडे मंगळवारी केली तोमर यांची भेट घेऊन त्यांना बीड मॉडेल ची माहिती दिली. या मॉडेल मध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा अधिक विचार केला गेला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत याचा समावेश झाल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल अशा मागणीचे निवेदन तोमर याना दिले. याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि योजनांवर चर्चा केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMalegaonमालेगांव