शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कृषी कायदे मागे घ्यावेत, शेतकरी कृती समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:15 IST

नाशिक : केंद्राने नवीन कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व संयुक्त किसान ...

नाशिक : केंद्राने नवीन कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी कृती समितीतर्फे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयसमोर शुक्रवारी (दि.२६) निदर्शने करुन समितीच्या विविध मागण्याचे निवेदन आयुक्त राधाकृष्ण गमे यांना देण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारकडून शेतकरी विरोधी कायदे करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप आंदोलकांना केला आहे. दिल्लीत लोकशाही पध्दतीने सुरु असलेले शेतकरी आंदोलनांची दखल घेऊन केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने लादलेले काळे कृषी कायदे रद्द करुन शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा व त्यांच्या उन्नतीसाठी पाठबळ द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समितीतर्फे देण्यात आला, यावेळी शशिकांत उन्हवणे, बाळासाहेब डांगरे, गोविंद शिंगाडे, प्रशांत पाटील, विलास गुंजाळ, नवनाथ माने, रवी पगारे, योगेश लोखंडे, भूषण पाटील, विशाल गायधनी, शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

===Photopath===

260321\26nsk_23_26032021_13.jpg

===Caption===

नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करताना शशिकांत उन्हवणे, बाळासाहेब डांगरे, गोविंद शिंगाडे, प्रशांत पाटील, विलास गुंजाळ, नवनाथ माने, रवि पगारे, योगेश लोखंडे, भुषम पाटील, विशाल गायधनी, शरद सोनवणे आदि