शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांकडे कृषी विभागाची भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 19:08 IST

मानोरी : येवला तालुक्यात यंदा मका पिकावर लष्करी अळीने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात थैमान घातल्याने शेतकरी खरीप हंगामातील पहिल्याच पिकाची अवस्था बिकट झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना योग्य त्या औषधांची फवारणी करून जनजागृती केली

मानोरी : येवला तालुक्यात यंदा मका पिकावर लष्करी अळीने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात थैमान घातल्याने शेतकरी खरीप हंगामातील पहिल्याच पिकाची अवस्था बिकट झाली आहे.कृषी विभाग नाशिक यांच्याकडून सातारे येथील मक्यावर लष्करी अळी झा शेतात जाऊन पाहनी केली तसेच शेतकऱ्यांना योग्य त्या औषधांची फवारणी करून जनजागृती केली. कृषी विभागाकडून या आळीवर नियंत्रण घालण्यासाठी शेतकरी बांधवांच्या सातत्याने आटापिटा सुरु असतांना कृषी विभागाने पाऊल उचलून या परिसरात वाड्या-वस्तीत, शिवावर बैठका घेऊन लष्करी अळीवर नियंत्रण घालण्यासाठी अनेक उपयोजनाचे प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आले.शेतकरी बांधवांनाच्या शेतात जाऊन लष्करी अळीचा प्रादुर्भावाची पाहणी करून कृषी विभाग येवला यांच्या वतीने चर्चाचत्र घेऊन मार्गदर्शन करून याविषयांवर प्रयोग करून दाखविण्यात आले.यावेळी कृषी सहाय्यक साईनाथ कालेकर यांनी औषधांची फवारणी करून दाखवली. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी निफाडचे वाघ, तालुका कृषी अधिकारी नवले, मंडळ कृषी अधिकारी गायके, क्षीरसागर, जवणे, नाईकवाडे, कृषी सहाय्यक दीपक ढोकळे, माऊली गचाले, आप्पा पठारे, सागर पठारे, रामकृष्ण मखरे, अशोक दखने, जनार्दन पठारे आदी उपस्थित होते.