शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जलव्यवस्थापनातून कृषिविकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 01:02 IST

नाशिक : शेतीसाठी पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, शेतकऱ्यांनी ‘एव्हरी ड्रॉप, डेव्हलप क्रॉप’हे सूत्र वापरून जलव्यवस्थापन करून कृषी विकास साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केले.

ठळक मुद्देराधाकृष्णन : नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन

नाशिक : शेतीसाठी पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, शेतकऱ्यांनी ‘एव्हरी ड्रॉप, डेव्हलप क्रॉप’हे सूत्र वापरून जलव्यवस्थापन करून कृषी विकास साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केले.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा) नाशिक यांच्यातर्फे गोल्फ क्लब मैदानावर गुरुवारी (दि. ०७) नाशिक ‘जिल्हा कृषी महोत्सव २०१९’ दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद कृषी समिती सभापती तथा उपाध्यक्ष नयना गावित, विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताणे, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, आत्माचे उपसंचालक कैलास शिरसाठ, आत्माचे सेवानिवृत्त प्रकल्प संचालक अशोक कांबळे यांच्यासह कृषी विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी उपस्थित शेतकºयांना जिल्ह्णातील दुष्काळावर मात करण्यासाठी उपलब्ध पाण्याचा योग्य व नियोजन बद्ध वापर करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे गटशेतीला व शेतकरी उत्पादन कंपन्यांच्या माध्यमातून शेतकºयांनी एकत्रित येऊन विक्री कौशल्य व विपणन ज्ञान आत्मसात करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला, तर कृषी क्षेत्रातील महिलांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नयना गावित यांनी व्यक्त केले.प्रास्ताविक संजीव फडवळ यांनी केले. सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी के ले. दिलीप देवरे यांनी आभार मानले.शेतकरी प्रबोधनावर भरशेतकºयांना आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती मिळावी तसेच बाजार व्यवस्थेचे ज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले पाच दिवस या प्रदर्शनाच्या आहे. या प्रदर्शनातून धान्य महोत्सवासह, सेंद्रिय शेतीमाल विक्री, परिसंवाद व चर्चासत्र, विक्रेता खरेदीदार संमेलन, शेतकरी सन्मान यासह खाद्य महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.