शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी पुन्हा संपाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 05:12 IST

महाराष्ट्रातील एसटी कामगारांना मिळणाऱ्या वेतनात त्यांच्या कुटुंबीयांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एसटी कामगारांना १ मेपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याचा निर्णय सरकारने जाहीर करावा

नाशिक : महाराष्ट्रातील एसटी कामगारांना मिळणाऱ्या वेतनात त्यांच्या कुटुंबीयांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एसटी कामगारांना १ मेपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याचा निर्णय सरकारने जाहीर करावा; अन्यथा इंटक संलग्न महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसच्या माध्यमातून मे महिन्यात पुन्हा राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला.इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) संलग्न महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नाशिक येथील ‘एल्गार’ मेळाव्यात गुरुवारी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष संजिवा रेड्डी, महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाने, आदी उपस्थित होते.परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली. त्यांनी एसटीमध्ये दिवाळखोरी सुरू केली असून, खासगीकरणाच्या माध्यमातून आणलेल्या शिवशाहीच्या करारातून कोट्यवधींच्या कमिशनसाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही छाजेड यांनी या वेळी केला.