शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

४० दिवसांनंतरही नोटाबंदीची धग कायम

By admin | Updated: December 22, 2016 00:26 IST

४२ दिवस उलटले : ‘एटीएम’चा शोध अजूनही सुरूच

नाशिक : नोटाबंदी होऊन ४२ दिवस झाले; मात्र अद्यापही शहरातील बाजारपेठांमध्ये नोटाबंदीची धग जाणवत आहे. ५० दिवसांमध्ये सर्व व्यवस्था सुरळीत होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले असले तरी आता आठवडाभरात असा काय चमत्कार होणार ? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. बाजारपेठांमध्ये व्यवहार करण्यासाठी नागरिकांना अजूनही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. आॅनलाइन व्यवहार प्रणालीही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे गैरसोयीबरोबरच मनस्तापही सहन करावा लागत असल्याने ‘कॅश लेस’ व्यवहार करायचे तरी कसे असा सवाल संतप्त नागरिक करीत आहे. महिना अन् वर्षअखेरआठवडाभरानंतर डिसेंबरमहिन्याबरोबरच वर्षाचीही अखेर होणार आहे. यामुळे दैनंदिन व्यवहारांमध्ये अन्य महिनाअखेरच्या तुलनेत यावेळी जास्त वाढ होणार आहे. नागरिकांच्या खात्यात जमा होणाऱ्या पगाराची तसेच ज्येष्ठांच्या खात्यात जमा होणाऱ्या निवृत्तिवेतनाची रक्कम मिळविण्यासाठी पुन्हा तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महिन्याच्या शेवटी नागरिकांना पैशाची अधिक गरज भासते. घरगुती व्यवहारांबरोबरच वैद्यकीय व्यवहारही महिनाअखेरीस वाढतात कारण महिनाअखेरनंतर नागरिकांच्या हातात पैसे येतात; मात्र सध्या नोटाबंदीमुळे नागरिकांना पैशांची चणचण भासत आहे. डिसेंबर महिन्याच्या एक तारखेला नागरिकांना हक्काचा पगार काढण्यासाठी बॅँका व एटीएमबाहेर तासन्तास उभे राहावे लागले होते.