शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

तब्बल ३५ वर्षांनी भरला बारावीचा वर्ग

By admin | Updated: September 2, 2016 22:30 IST

तब्बल ३५ वर्षांनी भरला बारावीचा वर्ग

 नामपूर : महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देत सटाणा महाविद्यालयातील १९८० च्या बॅचच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नाशिक येथील पी. जी. फॉर्म येथे घेण्यात आला. या मेळाव्यात याच बॅचचे प्राध्यापक व प्राचार्यांनी या माजी विद्यार्थ्यांचा वर्ग भरविला.या प्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी कोण किती खोडकर होते याच्या आठवणी सांगण्यात आल्या. जमलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याने स्मृतींना बहरत ठेवण्यासाठी फॉर्मच्या परिसरात वृक्षारोपण केले. दीपक नेरकर, कल्पना सोनवणे, डॉ. कीर्ती भामरे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. तत्कालीन प्राचार्य ब्राह्मणकार, ई. डी. येवला, बी. एम. देवरे, वाय. डी. बेडसे, डी. आर. महाजन यांनी मेळाव्याचा उद्देश कथन करून आपल्या आशीर्वाद मनोगतातून यशस्वी जीवनाचे गमक उलगडले. यावेळी गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यक्तिगत मैत्री घट्ट करण्याबरोबरच एकमेकांच्या अडचणीच्या काळात धावून जाण्याचा संकल्प करण्यात आला. सूत्रसंचालन अ‍ॅड. प्रवीण अमृतकर यांनी केले. दीपक नेरकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)