शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

घाटावर पाणी अपेक्षितच असल्याचा प्रशासनाचा दावा

By admin | Updated: April 27, 2015 23:44 IST

घाटावर पाणी अपेक्षितच असल्याचा प्रशासनाचा दावा

नाशिक : गंगापूर धरणातून हजार क्यूसेक पाण्याचे शेतीसाठी आवर्तन सोडल्यानंतर या पाण्याखाली कुंभमेळ्यासाठी विकसित करण्यात येणारा घाट बुडाल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या घाटाच्या उपयोगीतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना, प्रशासनाने मात्र घाट पाण्याखाली बुडाल्यासच त्याचा भाविकांच्या स्नानासाठी उपयोग होणार असल्याचा दावा करून कुंभमेळ्यात या घाटांचा ६० टक्के वापर होणार असल्याचे म्हटले आहे. प्रारंभी पर्यावरणवाद्यांनी या घाटाच्या कामाला विरोध दर्शविल्यानंतर त्यात लोकप्रतिनिधींनीही उडी घेतली. त्यानंतर कसेबसे काम पूर्ण करण्यात येत असताना शनिवारी गंगापूर धरणातून शेतीसाठी एक हजार क्यूसेक पाणी गोदावरीत सोडण्यात आले. या पाण्याने विस्तारीकरण केलेल्या घाटाच्या चार पायऱ्या पाण्याखाली बुडाल्या. सिंहस्थ कुंभमेळा भर पावसाळ्यात येणार असून, गेल्या कुंभमेळ्याचा अनुभव पाहता, पहिल्या पर्वणीच्या आदल्या दिवशीच गोदावरीला आलेल्या महापुरामुळे साऱ्या तयारीची दाणाफाण उडाली होती. यंदाही तसेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एक हजार क्यूसेक पाण्यातच जर घाटाच्या पायऱ्या पाण्याखाली दिसेनाशा होत असतील, तर पावसाळ्यात दुथडी भरून वाहताना घाटाचा स्नानासाठी कितपत उपयोग होईल? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.