शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

स्वाइन फ्लूच्या सहा बळींनंतर प्रशासन सक्रिय

By admin | Updated: February 19, 2015 00:12 IST

स्वाइन फ्लूच्या सहा बळींनंतर प्रशासन सक्रिय

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्णातील ग्रामीण भागात स्वाइन फ्लूने डोके वर काढून सहा बळी घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या ध्यानी या प्रश्नांचे गांभीर्य आले असून, स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व जनजागृतीचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळू लागल्याने व वेळीच रुग्णांवर उपचार झाल्याने आरोग्य विभागावर हा प्रश्न सोपवून प्रशासन मोकळे झाले असले तरी, तीन-चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे जिल्ह्णाच्या ग्रामीण भागातही फोफावलेल्या स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिवसाआड आरोग्य खात्याची बैठक घेऊन आरोग्य खात्याच्या दैनंदिन उपाययोजनांवर लक्ष ठेवले होते व जिल्हाधिकारी कार्यालयातच स्वतंत्र कक्ष करून त्याआधारे माहिती घेण्याचे व तत्काळ मदत पाठविली जात होती. परिणामी स्वाइन फ्लूविषयी जनतेत जागृती होऊन त्याला अटकाव करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली होती. स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी ज्याप्रमाणे टॉमीफ्लू नामक औषधाची गरज आहे, त्याचप्रमाणे जनजागृतीच्या माध्यमातूनही अटकाव करणे शक्य असल्याची बाब मात्र सध्या जिल्ह्णात कार्यरत असलेल्या आरोग्य व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना अवगत नसल्यामुळेच सहा बळी गेल्यानंतर आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे.