शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

स्वाइन फ्लूच्या सहा बळींनंतर प्रशासन सक्रिय

By admin | Updated: February 19, 2015 00:12 IST

स्वाइन फ्लूच्या सहा बळींनंतर प्रशासन सक्रिय

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्णातील ग्रामीण भागात स्वाइन फ्लूने डोके वर काढून सहा बळी घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या ध्यानी या प्रश्नांचे गांभीर्य आले असून, स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व जनजागृतीचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळू लागल्याने व वेळीच रुग्णांवर उपचार झाल्याने आरोग्य विभागावर हा प्रश्न सोपवून प्रशासन मोकळे झाले असले तरी, तीन-चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे जिल्ह्णाच्या ग्रामीण भागातही फोफावलेल्या स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिवसाआड आरोग्य खात्याची बैठक घेऊन आरोग्य खात्याच्या दैनंदिन उपाययोजनांवर लक्ष ठेवले होते व जिल्हाधिकारी कार्यालयातच स्वतंत्र कक्ष करून त्याआधारे माहिती घेण्याचे व तत्काळ मदत पाठविली जात होती. परिणामी स्वाइन फ्लूविषयी जनतेत जागृती होऊन त्याला अटकाव करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली होती. स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी ज्याप्रमाणे टॉमीफ्लू नामक औषधाची गरज आहे, त्याचप्रमाणे जनजागृतीच्या माध्यमातूनही अटकाव करणे शक्य असल्याची बाब मात्र सध्या जिल्ह्णात कार्यरत असलेल्या आरोग्य व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना अवगत नसल्यामुळेच सहा बळी गेल्यानंतर आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे.