शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

स्वाइन फ्लूच्या सहा बळींनंतर प्रशासन सक्रिय

By admin | Updated: February 19, 2015 00:12 IST

स्वाइन फ्लूच्या सहा बळींनंतर प्रशासन सक्रिय

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्णातील ग्रामीण भागात स्वाइन फ्लूने डोके वर काढून सहा बळी घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या ध्यानी या प्रश्नांचे गांभीर्य आले असून, स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व जनजागृतीचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळू लागल्याने व वेळीच रुग्णांवर उपचार झाल्याने आरोग्य विभागावर हा प्रश्न सोपवून प्रशासन मोकळे झाले असले तरी, तीन-चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे जिल्ह्णाच्या ग्रामीण भागातही फोफावलेल्या स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिवसाआड आरोग्य खात्याची बैठक घेऊन आरोग्य खात्याच्या दैनंदिन उपाययोजनांवर लक्ष ठेवले होते व जिल्हाधिकारी कार्यालयातच स्वतंत्र कक्ष करून त्याआधारे माहिती घेण्याचे व तत्काळ मदत पाठविली जात होती. परिणामी स्वाइन फ्लूविषयी जनतेत जागृती होऊन त्याला अटकाव करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली होती. स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी ज्याप्रमाणे टॉमीफ्लू नामक औषधाची गरज आहे, त्याचप्रमाणे जनजागृतीच्या माध्यमातूनही अटकाव करणे शक्य असल्याची बाब मात्र सध्या जिल्ह्णात कार्यरत असलेल्या आरोग्य व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना अवगत नसल्यामुळेच सहा बळी गेल्यानंतर आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे.