शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

मालेगाव कॅम्पातील आदर्शनगर परिसर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST

रोहित्रावरील कायम बिघाड होत असून वीज खंडित होत आहे. ऐन सायंकाळी हा प्रकार रोजचाच व नित्याचाच आहे. ...

रोहित्रावरील कायम बिघाड होत असून वीज खंडित होत आहे. ऐन सायंकाळी हा प्रकार रोजचाच व नित्याचाच आहे. बाहेर कोरोनाचे वातावरण, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, पाणीपुरवठ्याची वेळी वीज जाणे यासारख्या प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे डीपीवर भार येतो की त्यात बिघाड आहे, हे कळेनासे झाले आहे. बॉक्स पेटी खराब आहे. डीपी नवीन बदलून द्यावी. एकच फेज चालू आहे. उर्वरित दोन फेज टाकून विजेची विभागणी करावी. याबाबत वीज चोरी होत असल्यास त्याचा तपास करावा, अशी मागणी होत आहे. मुळात वीज वितरण कंपनीच्या काॅल सेंटरलाही कुणी उत्तर देत नाहीत. टोल फ्री असलेला नंबरही लागत नाही. संबंधितांनी वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सेवानिवृत्त अभियंता एकनाथ नांद्रे, सुनील बच्छाव, किशोर इंगळे, प्रा. रवींद्र मोरे, सतीश पवार, संभाजी देवरे आदींनी वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.