शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जनधन योजनेतील खातेदार धनापासून वंचित

By admin | Updated: April 14, 2015 01:39 IST

जनधन योजनेतील खातेदार धनापासून वंचित

नाशिक : मोठा गाजावाजा करून सर्व नागरिकांना बॅँक व्यवहारात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या जनधन योजनेतील खातेदार धनापासून वंचित असून, या खातेधारकांचा विमा आणि त्याची रक्कम याबाबत कोणालाच माहिती नसल्याने विमा रकमेबद्दल बॅँकांनीही हात वर केले आहेत.जनधन योजना सुरू झाल्यापासून या योजनेतील सहभागी नागरिकांचा विमा काढण्यापासून त्यांना ओव्हरड्राफ्ट देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यांची घोषणा चांगली असली, तरी त्या विम्यासाठी एक लाख रुपयांची तरतूदच केली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे योजना सुरू झाल्यापासून अपघाती मृत्यू झालेल्या खातेधारकांच्या वारसांची एक लाख रुपयांंऐवजी केवळ ३० हजार रुपयांवर बोळवण करण्यात आली. त्यातही अनेक खातेधारकांपैकी नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील केवळ ५० खातेधारकांनाच त्यातून मदत दिली गेली. ती देतानाही जनधन योजनेऐवजी आम आदमी योजनेतूनच दिली गेली. त्यामुळे एकप्रकारे अक्षता लावल्याचे बोलले जात आहे. आता तर अनेक खातेधारकांच्या वारसांना विमा रकमेसाठी बॅँकांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. अपघाती मृत्यूचा दाखला दिल्यानंतरही बॅँकांकडून विम्याचे कवच देण्यास टाळाटाळ केली जात असून, विमा कंपनी आणि बॅँक एकमेकांकडे बोट दाखवत आहे. यामध्ये मृत खातेधारकाच्या वारसांची मात्र धावपळ होत असून, त्यांच्या हातात काहीच पडत नसल्याचे चित्र आहे.