शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

जनधन योजनेतील खातेदार धनापासून वंचित

By admin | Updated: April 14, 2015 01:39 IST

जनधन योजनेतील खातेदार धनापासून वंचित

नाशिक : मोठा गाजावाजा करून सर्व नागरिकांना बॅँक व्यवहारात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या जनधन योजनेतील खातेदार धनापासून वंचित असून, या खातेधारकांचा विमा आणि त्याची रक्कम याबाबत कोणालाच माहिती नसल्याने विमा रकमेबद्दल बॅँकांनीही हात वर केले आहेत.जनधन योजना सुरू झाल्यापासून या योजनेतील सहभागी नागरिकांचा विमा काढण्यापासून त्यांना ओव्हरड्राफ्ट देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यांची घोषणा चांगली असली, तरी त्या विम्यासाठी एक लाख रुपयांची तरतूदच केली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे योजना सुरू झाल्यापासून अपघाती मृत्यू झालेल्या खातेधारकांच्या वारसांची एक लाख रुपयांंऐवजी केवळ ३० हजार रुपयांवर बोळवण करण्यात आली. त्यातही अनेक खातेधारकांपैकी नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील केवळ ५० खातेधारकांनाच त्यातून मदत दिली गेली. ती देतानाही जनधन योजनेऐवजी आम आदमी योजनेतूनच दिली गेली. त्यामुळे एकप्रकारे अक्षता लावल्याचे बोलले जात आहे. आता तर अनेक खातेधारकांच्या वारसांना विमा रकमेसाठी बॅँकांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. अपघाती मृत्यूचा दाखला दिल्यानंतरही बॅँकांकडून विम्याचे कवच देण्यास टाळाटाळ केली जात असून, विमा कंपनी आणि बॅँक एकमेकांकडे बोट दाखवत आहे. यामध्ये मृत खातेधारकाच्या वारसांची मात्र धावपळ होत असून, त्यांच्या हातात काहीच पडत नसल्याचे चित्र आहे.