शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

साडेसात हजार बॅँक खात्यांसाठी आता ‘आधार’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:08 IST

नाशिक : दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी त्यांचे बॅँक खाते आधारलिंक असणे अपेक्षित असल्याने जिल्ह्णातील सुमारे साडेसात हजार खातेधारकांचे खाते आधार लिंक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या ४६४ खातेदारांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकर्जमुक्ती योजना : जिल्हा बॅँकेची ४६४ खाती; बहुतांश वयोवृद्ध खातेदार

नाशिक : दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी त्यांचे बॅँक खाते आधारलिंक असणे अपेक्षित असल्याने जिल्ह्णातील सुमारे साडेसात हजार खातेधारकांचे खाते आधार लिंक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या ४६४ खातेदारांचा समावेश आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, ज्या शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंत पीक कर्ज आहे अशा शेतकºयांच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होणार आहेत.सदर योजना आधार लिंक असल्याने ज्या कर्जदार शेतकºयांचे बॅँक खाते कर्ज खात्याशी लिंक आहे अशा शेतकºयांना लाभ मिळण्यास कोणतीही अडचण नाही. आधार लिंक नसल्याने या योजनेपासून दोन लाखांपर्यंतचे कर्जदार शेतकरी वंचित राहू नये यासाठी शासनाने बॅँक खात्याशी आधार जोडणी न केलेल्या शेतकºयांची यादी जाहीर करण्याचे आणि त्यांचे खाते आधाराशी संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अशा शेतकºयांची यादी जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्णात ७६७६ शेतकºयांची खाते आधार लिंक करण्याचे काम महसूल आणि कृषी विभागाला करावे लागणार आहे. जिल्ह्णातील सुमारे दीड लाख खातेदारांना या योजनेचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतून दोन लाखांपर्यंत कर्ज असलेला एकही कर्जदार शेतकरी वंचित राहणार नाही.जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील सुमारे १ लाख २३ हजार खातेदार असून, त्यापैकी ४६४ खातेदार आधार संलग्न नाहीत त्यांची यादी जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. या खातेधारकांना तालुक्यातील आधार केंद्रांवर घेऊन जात त्यांचे आधार अपडेशन आणि लिंक करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. जे खातेदार शेतकरी घराबाहेर पडू शकत नाही त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आधार लिंक आणि अपडेशन केले जाणार आहे. बॅँक खात्याशी आधार जोडणी केलेले असले तरी त्यांचे ‘थमइंप्रेशन’ जुळत नसल्याने त्यांच्या आधाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काहींनी अद्यापही आधारजोडणी केलीच नसल्याचीदेखील प्रकरणे आहेत.शेतकºयांनी केवळ जिल्हा बॅँकेतूनच नव्हे तर राष्टÑीयीकृत बॅँकांकडूनही पीककर्ज घेतलेले आहे. पीककर्ज देणाºया सुमारे ३० राष्टÑीयीकृत बॅँकांकडील ७२१२ आणि जिल्हा बॅँकेकडील ४६४ असे एकूण ७६७६ खाते आधारसंलग्न नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा यंत्रणा सज्जबॅँक खात्यांची आधार जोडणी नसलेल्या शेतकरी खातेधारकांची माहिती समोर आल्यानंतर अशा खातेधारकांचे आधार संलग्नता करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनावर शासनाने जबाबदारी सोपविलेली आहे. यासंदर्भातील गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरिंगद्वारे जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधला होता. शेतकºयांना आधार केंद्रावर आणून त्यांचे अपडेशन केले जाणार आहे. प्रसंगी शेतकºयांच्या घरी जाऊनही आधार अद्ययावत केले जाणार आहे. ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा नाही अशा ठिकाणी आधार प्रमाणिकरणासाठी इंटरनेटची आवयकता आहे. अशा गावातील शेतकºयांना नजीकच्या गावात नेऊन तेथील आपले सरकार केंद्रावर आधार प्रमाणिकरण आणि अन्य बाबी पूर्ण केल्या जातील. प्रसंगी अशा शेतकºयांसाठी वाहनांचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आधार नसलेली खातीतालुका जोडणी नसलेली खातीनाशिक ००मालेगाव १७चांदवड ५९देवळा ०३सटाणा ०५कळवण ८६दिंडोरी ०४पेठ १२सुरगाणा ००इगतपुरी ५६त्र्यंबक ०४सिन्नर ३१नांदगाव ३०निफाड ७१येवला ८६

टॅग्स :Governmentसरकारbankबँक