शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

साडेसात हजार बॅँक खात्यांसाठी आता ‘आधार’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:08 IST

नाशिक : दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी त्यांचे बॅँक खाते आधारलिंक असणे अपेक्षित असल्याने जिल्ह्णातील सुमारे साडेसात हजार खातेधारकांचे खाते आधार लिंक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या ४६४ खातेदारांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकर्जमुक्ती योजना : जिल्हा बॅँकेची ४६४ खाती; बहुतांश वयोवृद्ध खातेदार

नाशिक : दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी त्यांचे बॅँक खाते आधारलिंक असणे अपेक्षित असल्याने जिल्ह्णातील सुमारे साडेसात हजार खातेधारकांचे खाते आधार लिंक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या ४६४ खातेदारांचा समावेश आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, ज्या शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंत पीक कर्ज आहे अशा शेतकºयांच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होणार आहेत.सदर योजना आधार लिंक असल्याने ज्या कर्जदार शेतकºयांचे बॅँक खाते कर्ज खात्याशी लिंक आहे अशा शेतकºयांना लाभ मिळण्यास कोणतीही अडचण नाही. आधार लिंक नसल्याने या योजनेपासून दोन लाखांपर्यंतचे कर्जदार शेतकरी वंचित राहू नये यासाठी शासनाने बॅँक खात्याशी आधार जोडणी न केलेल्या शेतकºयांची यादी जाहीर करण्याचे आणि त्यांचे खाते आधाराशी संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अशा शेतकºयांची यादी जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्णात ७६७६ शेतकºयांची खाते आधार लिंक करण्याचे काम महसूल आणि कृषी विभागाला करावे लागणार आहे. जिल्ह्णातील सुमारे दीड लाख खातेदारांना या योजनेचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतून दोन लाखांपर्यंत कर्ज असलेला एकही कर्जदार शेतकरी वंचित राहणार नाही.जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील सुमारे १ लाख २३ हजार खातेदार असून, त्यापैकी ४६४ खातेदार आधार संलग्न नाहीत त्यांची यादी जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. या खातेधारकांना तालुक्यातील आधार केंद्रांवर घेऊन जात त्यांचे आधार अपडेशन आणि लिंक करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. जे खातेदार शेतकरी घराबाहेर पडू शकत नाही त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आधार लिंक आणि अपडेशन केले जाणार आहे. बॅँक खात्याशी आधार जोडणी केलेले असले तरी त्यांचे ‘थमइंप्रेशन’ जुळत नसल्याने त्यांच्या आधाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काहींनी अद्यापही आधारजोडणी केलीच नसल्याचीदेखील प्रकरणे आहेत.शेतकºयांनी केवळ जिल्हा बॅँकेतूनच नव्हे तर राष्टÑीयीकृत बॅँकांकडूनही पीककर्ज घेतलेले आहे. पीककर्ज देणाºया सुमारे ३० राष्टÑीयीकृत बॅँकांकडील ७२१२ आणि जिल्हा बॅँकेकडील ४६४ असे एकूण ७६७६ खाते आधारसंलग्न नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा यंत्रणा सज्जबॅँक खात्यांची आधार जोडणी नसलेल्या शेतकरी खातेधारकांची माहिती समोर आल्यानंतर अशा खातेधारकांचे आधार संलग्नता करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनावर शासनाने जबाबदारी सोपविलेली आहे. यासंदर्भातील गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरिंगद्वारे जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधला होता. शेतकºयांना आधार केंद्रावर आणून त्यांचे अपडेशन केले जाणार आहे. प्रसंगी शेतकºयांच्या घरी जाऊनही आधार अद्ययावत केले जाणार आहे. ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा नाही अशा ठिकाणी आधार प्रमाणिकरणासाठी इंटरनेटची आवयकता आहे. अशा गावातील शेतकºयांना नजीकच्या गावात नेऊन तेथील आपले सरकार केंद्रावर आधार प्रमाणिकरण आणि अन्य बाबी पूर्ण केल्या जातील. प्रसंगी अशा शेतकºयांसाठी वाहनांचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आधार नसलेली खातीतालुका जोडणी नसलेली खातीनाशिक ००मालेगाव १७चांदवड ५९देवळा ०३सटाणा ०५कळवण ८६दिंडोरी ०४पेठ १२सुरगाणा ००इगतपुरी ५६त्र्यंबक ०४सिन्नर ३१नांदगाव ३०निफाड ७१येवला ८६

टॅग्स :Governmentसरकारbankबँक