शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

रेल्वेने पोहोचले ९८०० मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:15 IST

--इन्फो-- ६१,६४४ मजूर बसने पोहोचले मूळ गावी गावी पायी निघालेल्या मजुरांना त्यांच्या राज्यातील सीमारेषेवर सोडण्याचे आदेश राज्य शासनाने राज्य ...

--इन्फो--

६१,६४४ मजूर बसने पोहोचले मूळ गावी

गावी पायी निघालेल्या मजुरांना त्यांच्या राज्यातील सीमारेषेवर सोडण्याचे आदेश राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाला केले होते. विशेषत: नाशिमधून जाणाऱ्या मजुरांची संख्या मोठी असल्याने नाशिक जिल्ह्याने नियोजन करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. त्यानुसार इगतपुरी, नाशिक, पिंपळगाव बसवंत, मालेगाव या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाचे पिकअप पॉइंट तयार करण्यात आले होते. या ठिकाणाहून मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमारेषांवर सोडण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार सुमारे ६१,६४४ प्रवासी मजुरांना मुख्यत्वे मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्याच्या सीमारेषेपर्यंत सोडण्यात आले. त्यानंतर जवळपास दररोज १०० ते १५० बसच्या फेऱ्या करण्यात आल्या.

---इन्फो--

मजुरांचे झाले स्किल मॅपिंग डाटाएन्ट्री

कोरोनाच्या कालावधीत निवारागृहात असलेल्या मजुरांची माहिती गोळा करण्यात आली. त्यामुळे मजुरांचा डाटा तयार होऊ शकला. निवारागृहातील सर्व व्यक्तींची माहिती गोळा करण्यात येऊन त्याबाबतची डाटा एन्ट्री स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये तहसीलदारांच्या माध्यमातून करण्यात आली. सदर संगणक प्रणालीमध्ये सर्व मजुरांचे स्किल मॅपिंगबाबतही डाटा एंट्री करण्यात आलेली होती. ---इन्फो--

१ मे रोजी धावली पहिली मजूर रेल्वे

नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मजूर गावी जाण्याच्या प्रतीक्षेत होते. त्यांची व्यवस्था निवारागृहात करण्यात आलेली हाेती. मात्र त्यांचा आग्रह गावी जाण्याकडे होता. त्यामुळे केंद्र शासनाच्या गृह विभागाच्या निर्देशानुसार परराज्यात अडकलेल्या मजुरांना विशेष श्रमिक रेल्वेने त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलीत राज्यात पहिली विशेष रेल्वे १ मे २०२० रोजी मध्य प्रदेश व दुसरी विशेष रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना झाली. नाशिक रोड स्थानकातून पहिली श्रमिक रेल्वे सोडण्यात आली. जिल्ह्यातील इतर भागांतील मजुरांना बसच्या माध्यमातून नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. राज्यातील श्रमिक रेल्वे सोडण्याचा पॅटर्न नाशिकमध्येच उदयास आला. इतर जिल्ह्यांनी याच धर्तीवर विशेष श्रमिक रेल्वेचे नियोजन केले.