शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षात वाचविली ३९ कोटींची मालमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:13 IST

गेल्या वर्षभरात शहर व परिसरात घडलेल्या २२५ आगीच्या घटनांमध्ये सुमारे ७ कोटी २९ लाख ९८ हजारांची मालमत्ता जळून खाक झाली आहे, तर अग्निशमन दलाने आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवित ३९ कोटी ८४ लाख २६ हजारांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळविले आहे.

ठळक मुद्देअग्निशमन दल : मालेगावी २२५ आगींच्या घटना

मालेगाव : गेल्या वर्षभरात शहर व परिसरात घडलेल्या २२५ आगीच्या घटनांमध्ये सुमारे ७ कोटी २९ लाख ९८ हजारांची मालमत्ता जळून खाक झाली आहे, तर अग्निशमन दलाने आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवित ३९ कोटी ८४ लाख २६ हजारांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळविले आहे.वाढती झोडपट्टी, अरुंद रस्ते, अतिक्रमणे, अपुऱ्या सुविधा यावर मात करीत येथील अग्निशमन दलाच्या जवानांचा संघर्ष सुरू आहे. मालेगावच्या तीन अग्निशमन दल केंद्रात ३० जवान कार्यरत आहेत, तर ७ बंब सज्ज आहेत. अतिक्रमण झाल्यामुळे शहरातील झोपडपट्टी भागातील रस्ते तीन ते चार फुटांचे आहेत. या भागात आगीची घटना घडल्यास या भागात बंब पोहोचणे अवघड होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना काहीवेळा पाचशे फुटांवरून पाण्याचा मारा करावा लागतो. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या वर्षभराच्या कालावधीत २२५ आगीच्या घटना घडल्या आहेत. बचाव कार्य करताना अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. मनपा आयुक्त किशोर बोर्डे, अग्निशमन दलप्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी ३९ कोटी ६४ लाखांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळविले आहे. कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने कामात अनेक अडचणी येतात. सर्व अडचणींवर मात करत जवान आगीच्या घटना रोखत आहेत.२२ जणांचा मृत्यूपूर तसेच आगीच्या घटनेतून दोन व्यक्तींना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. यासह पाच जनांवरांना जीवदान मिळाले आहे. गेल्या वर्षी २२ व्यक्तींचा नैसर्गिक आपत्ती व आगीच्या घटनेत बळी गेला आहे. जवानांनी ३७ ठिकाणच्या आगींवर नियंत्रण मिळविले.

टॅग्स :fireआग