शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

आरटीई प्रवेशासाठी 13 एप्रिलपर्यंत मूदतवाढ आतापर्यंत 70 टक्के प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:00 IST

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रिये अंतर्गत पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्याथ्र्यापैकी आतार्पयत सुमारे 70 टक्के म्हणजेच सुमारे 2 हजार 89 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून पहिल्या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या प्रवेशाची संधी मिळूनही आतापर्यंत प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 13 एप्रिलपर्यंत ...

ठळक मुद्देआरटीई प्रवेशासाठी पुन्हा मूदतवाढ पहिल्या फेरीत आतापर्यंत 70 टक्के प्रवेश उर्वरित विद्यार्थ्यांसाठी 13 एप्रिलपर्यंत मूदत

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रिये अंतर्गत पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्याथ्र्यापैकी आतार्पयत सुमारे 70 टक्के म्हणजेच सुमारे 2 हजार 89 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून पहिल्या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या प्रवेशाची संधी मिळूनही आतापर्यंत प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 13 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या 3 हजार विद्याथ्र्यापैकी 2 हजार 89 विद्यार्थ्यांच्या पालकांनी 10 एप्रिलर्पयत त्यांच्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर उर्वरीत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ दिल्यामुळे आता संबंधित शाळांनाही 13 एप्रिलर्पयत प्रवेशाची सर्व प्रक्रि या पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पहिल्या फेरीचा अहवाल शिक्षण प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींविषयी प्राप्त तक्रारींचे निराकरण केल्यानंतर दुसरी सोडत जाहीर केली जाणार आहे. आरटीई प्रवेशासाठी यावर्षी सर्वाधिक 10 हजार 416 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले असून, एका विद्यार्थ्यांची केवळ एकाच शाळेत लॉटरी जाहीर झाली आहे. त्यानुसार पहिल्या सोडतीत आतार्पयत 2 हजार 89 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, 13 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येईल. शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतवाढीची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात आली असून, पालकांना आरटीईच्या संकेतस्थळावर प्रवेशासाठीची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सोडतीत प्राप्त जागेवर प्रवेश अनिवार्यशिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीत लॉटरी लागलेल्या शाळेत संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश घेणो अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश घेतला नाही त्या पाल्यांचे प्रवेश पुढील सर्व फे:यांसाठी अपात्र ठरणार आहेत. शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी जिल्ह्यातील 6 हजार 589 जागांसाठी पहिल्या फेरीनंतर अजून दुसरी व तिसरी सोडत जाहीर केली जाणार आहे.