शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

आरटीई प्रवेशासाठी 13 एप्रिलपर्यंत मूदतवाढ आतापर्यंत 70 टक्के प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:00 IST

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रिये अंतर्गत पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्याथ्र्यापैकी आतार्पयत सुमारे 70 टक्के म्हणजेच सुमारे 2 हजार 89 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून पहिल्या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या प्रवेशाची संधी मिळूनही आतापर्यंत प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 13 एप्रिलपर्यंत ...

ठळक मुद्देआरटीई प्रवेशासाठी पुन्हा मूदतवाढ पहिल्या फेरीत आतापर्यंत 70 टक्के प्रवेश उर्वरित विद्यार्थ्यांसाठी 13 एप्रिलपर्यंत मूदत

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रिये अंतर्गत पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्याथ्र्यापैकी आतार्पयत सुमारे 70 टक्के म्हणजेच सुमारे 2 हजार 89 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून पहिल्या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या प्रवेशाची संधी मिळूनही आतापर्यंत प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 13 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या 3 हजार विद्याथ्र्यापैकी 2 हजार 89 विद्यार्थ्यांच्या पालकांनी 10 एप्रिलर्पयत त्यांच्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर उर्वरीत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ दिल्यामुळे आता संबंधित शाळांनाही 13 एप्रिलर्पयत प्रवेशाची सर्व प्रक्रि या पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पहिल्या फेरीचा अहवाल शिक्षण प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींविषयी प्राप्त तक्रारींचे निराकरण केल्यानंतर दुसरी सोडत जाहीर केली जाणार आहे. आरटीई प्रवेशासाठी यावर्षी सर्वाधिक 10 हजार 416 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले असून, एका विद्यार्थ्यांची केवळ एकाच शाळेत लॉटरी जाहीर झाली आहे. त्यानुसार पहिल्या सोडतीत आतार्पयत 2 हजार 89 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, 13 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येईल. शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतवाढीची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात आली असून, पालकांना आरटीईच्या संकेतस्थळावर प्रवेशासाठीची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सोडतीत प्राप्त जागेवर प्रवेश अनिवार्यशिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीत लॉटरी लागलेल्या शाळेत संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश घेणो अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश घेतला नाही त्या पाल्यांचे प्रवेश पुढील सर्व फे:यांसाठी अपात्र ठरणार आहेत. शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी जिल्ह्यातील 6 हजार 589 जागांसाठी पहिल्या फेरीनंतर अजून दुसरी व तिसरी सोडत जाहीर केली जाणार आहे.