शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशासाठी 13 एप्रिलपर्यंत मूदतवाढ आतापर्यंत 70 टक्के प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:00 IST

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रिये अंतर्गत पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्याथ्र्यापैकी आतार्पयत सुमारे 70 टक्के म्हणजेच सुमारे 2 हजार 89 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून पहिल्या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या प्रवेशाची संधी मिळूनही आतापर्यंत प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 13 एप्रिलपर्यंत ...

ठळक मुद्देआरटीई प्रवेशासाठी पुन्हा मूदतवाढ पहिल्या फेरीत आतापर्यंत 70 टक्के प्रवेश उर्वरित विद्यार्थ्यांसाठी 13 एप्रिलपर्यंत मूदत

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रिये अंतर्गत पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्याथ्र्यापैकी आतार्पयत सुमारे 70 टक्के म्हणजेच सुमारे 2 हजार 89 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून पहिल्या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या प्रवेशाची संधी मिळूनही आतापर्यंत प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 13 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या 3 हजार विद्याथ्र्यापैकी 2 हजार 89 विद्यार्थ्यांच्या पालकांनी 10 एप्रिलर्पयत त्यांच्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर उर्वरीत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ दिल्यामुळे आता संबंधित शाळांनाही 13 एप्रिलर्पयत प्रवेशाची सर्व प्रक्रि या पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पहिल्या फेरीचा अहवाल शिक्षण प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींविषयी प्राप्त तक्रारींचे निराकरण केल्यानंतर दुसरी सोडत जाहीर केली जाणार आहे. आरटीई प्रवेशासाठी यावर्षी सर्वाधिक 10 हजार 416 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले असून, एका विद्यार्थ्यांची केवळ एकाच शाळेत लॉटरी जाहीर झाली आहे. त्यानुसार पहिल्या सोडतीत आतार्पयत 2 हजार 89 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, 13 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येईल. शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतवाढीची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात आली असून, पालकांना आरटीईच्या संकेतस्थळावर प्रवेशासाठीची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सोडतीत प्राप्त जागेवर प्रवेश अनिवार्यशिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीत लॉटरी लागलेल्या शाळेत संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश घेणो अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश घेतला नाही त्या पाल्यांचे प्रवेश पुढील सर्व फे:यांसाठी अपात्र ठरणार आहेत. शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी जिल्ह्यातील 6 हजार 589 जागांसाठी पहिल्या फेरीनंतर अजून दुसरी व तिसरी सोडत जाहीर केली जाणार आहे.