शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

बसमध्ये चढताना ७ विद्यार्थी पडले : चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 15:45 IST

पंचवटी : ओझरकडून नाशिकला येणाºया बसच्या चालकाने आडगाव थांब्यावर बस थांबविली नसल्याने धावत्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात ७ विद्यार्थी तोल जाऊन पडल्याची घटना शुक्र वारी (दि.१५) सकाळी पावणे सात वाजता घडली आहे. या घटनेनंतर गावातील संतप्त नागरिकांनी बसचालकाला मारहाण करून काहीकाळ बससेवा बंद पाडली होती. अखेर घटनास्थळी एसटीचे अधिकारी व पोलिस ...

पंचवटी : ओझरकडून नाशिकला येणाºया बसच्या चालकाने आडगाव थांब्यावर बस थांबविली नसल्याने धावत्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात ७ विद्यार्थी तोल जाऊन पडल्याची घटना शुक्र वारी (दि.१५) सकाळी पावणे सात वाजता घडली आहे. या घटनेनंतर गावातील संतप्त नागरिकांनी बसचालकाला मारहाण करून काहीकाळ बससेवा बंद पाडली होती. अखेर घटनास्थळी एसटीचे अधिकारी व पोलिस पथक दाखल झाल्यानंतर समझोता होऊन बससेवा पुर्ववत सुरू झाली.बसचालकाने बस थांब्यावर थांबविली नसल्यानेच हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान या प्रकारानंतर आडगाव परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आडगावमधुन नाशिकला नोकरी-शिक्षण कामधंद्यासाठी मोठ्या प्रमाणात ये-जा करणारे प्रवासी आहेत. पुर्वी या मार्गावर मुबलक बस होत्या, मात्र आर्थिक तोट्याचे कारण पुढे करुन नाशिक आगाराने बसफेºया कमी करण्यात आल्या आहेत. त्यातच मात्र बसचालक बस थांब्यावर बस न थांबविता पुढे नेऊन थांबवित आहेत. शुक्र वार (दि.१५) सकाळच्या सुमाराला काही महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी बस थांब्यावर थांबलेले असतांना ओझरकडून नाशिकला जाणारी बस आली मात्र ती बस थांब्यावर न थांबल्याने काही विद्यार्थी बसमागे धावत धावत्या बसमध्ये चढले तरी देखील चालकाने बस न थांबविल्याने अमोल पुरकर, बाळा जाधव या दोघा विद्यार्थ्यांसह ७ विद्यार्थी तोल जाऊन बसमधून खाली पडले. यात विद्यार्थ्यांच्या हाताला, पायाला व कमरेला किरकोळ मार लागला आहे.सकाळच्या सुमाराला आडगाव बसथांबा परिसरात ग्रामस्थांची वर्दळ असल्याने बसमधून विद्यार्थी पडल्याचे निदर्शनास येताच काही ग्रामस्थांनी त्या विद्यार्थ्यांना उचलले.त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बसचालकाला मारहाण करून आडगावातून जाणाºया सय्यद पिंप्री, सायखेडा, ओझर, विंचूर गवळी, मोहाडी या बस थांबवून अर्धा ते पाऊणतास बससेवा बंद पाडली.सदर घटनेनंतर एसटीचे अधिकारी व आडगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवासी, नागरिक यांच्याशी चर्चा करत आश्वासन दिल्याने वाद मिटला व बससेवा पुर्ववत सुरू झाली. आडगावातून नाशिकला जाणाºया बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी करूनही त्याकडे एसटी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.