शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खरिपाची ६१ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:53 IST

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर मान्सूनच्या पावसाने पाठ फिरविल्याने नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, जिल्ह्यात सुमारे ६१.३१ टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती नाशिक जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर मान्सूनच्या पावसाने पाठ फिरविल्याने नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, जिल्ह्यात सुमारे ६१.३१ टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती नाशिक जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.मान्सूनच्या पूर्वार्धात जून महिन्यातील शेवटचे दोन आठवडे कोरडे गेल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु जुलैच्या दुसºया आठवड्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने खरिपाच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, जिल्ह्णातील सर्वसाधारण खरीप क्षेत्रापैकी आतापर्यंत ४ लाख ६५ हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. यात २६.२३ टक्के भात, ७.४१ टक्के ज्वारी, ६१.११ टक्के बाजरी, ५.३४ टक्के नागली, ९८.५८ टक्के मका व २१.५१ अन्य तृणधान्यांसह एकूण ६४.२६ टक्के तृण धान्याची पेरणी पूर्ण झाली आहे.तर कडधान्य पिकांमध्ये ४६.५५ टक्के तूर, ४६.७२ टक्के उडीद, १०६.३७ मूग व २९.७ टक्के अन्य कडधान्यांसह ५६.३९ टक्के कडधान्य पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. गळीत धान्य प्रकारात भुईमूग ४८.२९ टक्के, सूर्यफूल २.०३ टक्के, सोयाबीन ४७.६ टक्के, खुरासणी ९.१६ टक्के व ४.७० टक्के गळीत धान्यांसह एकूण ४०.७७ टक्के गळीत धान्यांची पेरणी पूर्ण झाली आहे.३ लाख हेक्टरवर अन्नधान्य : ६४.२६ टक्के तृणधान्य, तर ५६.३९ टक्के कडधान्याचे पीक.कापसाची ८४ टक्के लागवड पूर्णनाशिक जिल्ह्यात कापूस लागवडीचे ४७ हजार २१६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापैकी ३९ हजार ७०९ हेक्टर म्हणजे सुमारे ८४.९ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ४ लाख ५२ हजार ९८१ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य पीक घेतले जाते. त्यापैकी २ लाख ९१ हजार १०६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, ४५ हजार ६७७ हेक्टरपैकी २२ हजार ७५५ हेक्टरवर कडधान्याची पेरणी झाली आहे. यात एकूण ४ लाख ९८ हजार ६५६ हेक्टरपैकी ३ लाख १६ हजार ८६१ हेक्टर क्षेत्रावर अन्नधान्य पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती