शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

२५ दिवसांत ६० टक्के पाणीसाठा

By admin | Updated: July 27, 2016 00:10 IST

छप्पर फाडके : गंगापूर-दारणा धरण ७५ टक्के भरले

नाशिक : जून महिना कोरडा गेल्यानंतर नाशिककरांच्या चिंता वाढल्या असतानाच वरुणराजाची कृपावृष्टी झाली आणि २५ दिवसांत गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ६० टक्के पाणीसाठा जमा झाला. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर आणि दारणा धरण ७५ टक्के भरले असून, दारणातून १५३० क्यूसेक पाण्याचा विसर्गही करण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेने दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द केल्याने पाणीपुरवठ्याविषयी येणाऱ्या तक्रारींतही घट झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.जून महिना संपूर्ण कोरडा गेलेला आणि गंगापूर धरणातील पाणीसाठा अवघा १५ टक्क्यांपर्यंत येऊन ठेपला असताना नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याविषयी चिंता वाढल्या होत्या. महापालिकेकडूनही आणखी पाणीकपातीचे संकेत दिले जात होते. दारणातील अतिरिक्त आरक्षण गंगापूरमध्ये वळविण्याबाबतही महापालिकेने जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला होता. दि. २ जुलै रोजी गंगापूर धरणात ९१७ दलघफू (१५ टक्के), तर दारणात ३४० दलघफू पाणीसाठा शिल्लक होता.