शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

राष्ट्रीय लोकअदालतीत 529 प्रकरणांचा निपटारा

By admin | Updated: February 15, 2015 23:01 IST

राष्ट्रीय लोकअदालतीत 529 प्रकरणांचा निपटारा

नाशिक : जिल्हा न्यायालयासह संपूर्ण जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ५२९ खटले परस्पर सामंजस्याने निकाली काढण्यात येऊन सुमारे तीन कोटी रुपयांची तडजोड झाली़ यामध्ये दिवाणी, फौजदारी, बँक व त्यांची दाखलपूर्व अशा प्रकारची ६ हजार ५८० प्रकरणे ठेवण्यात आली होती़जिल्हाभरात बँकेची दिवाणी स्वरूपातील ११६ प्रकरणांपैकी ११ प्रकरणे निकाली काढण्यात आली़ एनआय अ‍ॅक्ट कलम १३८ अर्थात धनादेश न वटल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल झालेली ११ अपिले ठेवण्यात आली होती़ त्यापैकी २ प्रकरणे निकाली निघाली, तर धनादेश न वटल्याच्या १०२० प्रकरणांपैकी २३३, तर बँकेच्या दावा दाखलपूर्व ५४३३ प्रकरणांपैकी २८३ प्रकरणे निकाली काढण्यात आली़ यामध्ये ३ कोटी ६ लाख १६ हजार ६९१ रुपयांची तडजोड करण्यात आली़या राष्ट्रीय लोकअदालतीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. कदम, जी़ ए़ रामटेके, व्ही़ जी़ रघुवंशी, व्ही़ पी़ कदम, एस. एम. पाटील, ए़ एस़ भागवत, उल्का जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)