शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

येवला तालुक्यातील ५२ गावे टॅँकरमुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:20 IST

येवला : तालुक्यातील सातत्याने दुष्काळी भागातील टंचाईग्रस्त असलेल्या ३८ गावांसाठी अस्तित्वात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे तालुक्यातील ५२गावे टँकरमुक्त झाले आहेत.

योगेंद्र वाघ।लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील सातत्याने दुष्काळी भागातील टंचाईग्रस्त असलेल्या ३८ गावांसाठी अस्तित्वात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे तालुक्यातील ५२गावे टँकरमुक्त झाले आहेत.तालुक्यातील धानोरे, धूळगाव, पिंपळगाव लेप, शिरसगाव लौकी, एरंडगाव बु॥, एरंडगाव खु., जळगाव नेऊर, नेवरगाव, मानोरी, देशमाने, बाभूळगाव बु॥, बाभूळगाव खु., अंगणगाव, साताळी, निमगाव मढ, कुसूर, अनकुटे, धामोडे, सावरगाव, विसापूर, विखरणी, कातरणी, सोमठाण देश, अंदरसूल, गवंडगाव, उंदीरवाडी, आडगाव चोथवा, पिंपळगाव जलाल, नांदेसर, नगरसूल, सायगाव, भारम, न्याहारखेडा बु॥, न्याहारखेडा खु. पिंपळखुटे बु॥, पिंपळखुटे खु., सुरेगाव रस्ता, भायखेडा ्रआदी ३८ गावे टँकरमुक्त झालीआहेत. यात १४ गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर दरवर्षी होणारा लाखोंचा खर्च वाचवण्यासाठी नळपाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली. या योजनेतील समाविष्ट ३८ गाव टँकरमुक्त झाल्याने या गाव परिसरातील इतर गावेही यापाणी योजनेत समाविष्ट करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होऊ लागली आहे.-------शासनाचा खर्च वाचलाटप्प्याटप्प्याने या योजनेत अंतरवेली, सातारे, चिचोंडी खुर्द, चिचोंडी बुद्रुक, तळवाडे, बाळापूर, आंबेवाडी, आडगाव रेपाळ, मुरमी, निळखेडे, गुजरखेडे, गोपाळवाडी, साबरवाडी (देवरगाव), अंगुलगाव ही १४ गावे नव्याने समाविष्ट केली गेली. या योजनेमुळे आता तालुक्यातील ५२ गाव टँकरमुक्त झाली आहेत. परिणामी शासनाचा टँकरवर होणारा लाखो रुपयांचा खर्चही वाचला आहे. या ५२ गावांतील ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी घरपोहोच उपलब्ध झाले आहे. लवकरच या योजनेत अनकाई या गावाचाही समावेश होणार आहे.--------ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर विशेष लक्ष द्या, गाव टँकरमुक्त होण्यासाठी प्रथम प्राधान्य द्या, अशा सूचना आमदार छगन भुजबळ यांनी केल्या आहेत. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने योजनेचे काम सुरळीत सुरू आहे.- मोहन शेलार, उपाध्यक्ष, ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजना

टॅग्स :Nashikनाशिक