शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

कांदा लागवडीत ५० हजार हेक्टरची वाढ होणार?

By admin | Updated: January 11, 2017 01:11 IST

कांदा रडवणार : आवक वाढण्याची चिन्हे

नाशिक : यंदा चांगला पाऊस झाल्याने कांद्याच्या क्षेत्रातही वाढ होण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंतच्या कांदा लागवडीवरून दिसून येत आहे. मागील वर्षापेक्षा तब्बल ४० ते ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड वाढण्याची चिन्हे असल्याने या वर्षीही कांदा शेतकऱ्यांना रडविण्याची चिन्हे आहेत.  या वर्षी चांगला पाऊस झाला आहे. मात्र मागील वर्षभर कांद्याला चांगले दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा अक्षरश: मातीमोल भावाने विकावा लागला आहे. यामुळे यावर्षी चांगला पाऊस होऊनही कांद्याचे क्षेत्रात घट येईल, असे मानले जात होते. खरीप व लेट खरिपाच्या बाबतीत तो अंदाज मात्र खरा ठरताना दिसत आहे. मागील वर्षी लेट खरीप कांद्याचे क्षेत्र ५१ हजार हेक्टरवर होते.  यावर्षी मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आकडेवारीनुसार ३४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षी संपूर्ण वर्षभरात नाशिक जिल्ह्णात एक लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर तिन्ही हंगामांतील कांद्याची लागवड झाली होती. नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत एक तर शेतकरी गहू, हरभरा घेऊ शकतो. परंतु त्याला नगदी पीक म्हणून या काळात दुसऱ्या कोणत्याही पिकाचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे शेत रिकामे ठेवण्यापेक्षा कांदा पिकाची लागवड करीत असतो. त्यात यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे विहिरींना पाणीही चांगले आहे. यामुळे शेतकरी कांद्याकडे वळला असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. (प्रतिनिधी)