शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

४४ गाव नळपाणी योजनेचा बोजवारा !

By admin | Updated: December 10, 2015 23:32 IST

४४ गाव नळपाणी योजनेचा बोजवारा !

तळेगावरोही : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा दोन ते तीन दिवसांपासून संप सुरू होता. तो बुधवारी मिटल्याचे समजते; मात्र दि. २६ नोंव्हेबरपासून चांदवड तालुक्यातील काळखोडे, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, वाहेगावसाळ, नारायणखेडे ही गावे शेवटी आल्यामुळे की काय म्हणून पाणी नाही. तरी या गावांना कायमच आठ ते दहा दिवस पाणी न येण्याचा प्रकार चालू असतो. महिलावर्गाला डोक्यावर दुरून पाणी आणावे लागत आहे. दुष्काळाची दाहकता ही डिसेंबरमध्ये अधिक वाढलेली आहे. विहिरींनी तळ गाठला असताना घरातून निघताना प्रथम पाण्याचा विचार करून पाणी शोधण्यासाठी महिलांना जावे लागते. वाहेगावसाळ ते काळखोडे येथील पाइपलाइन ३ इंची असून, ती पाच इंची करण्याची मागणी जनतेकडून होत आहे. काळखोडेचा जलकुंभ हा ७५ हजार लिटरचा असून, तो पूर्ण भरण्याकरिता बारा ते तेरा तास लागतात. त्यात मागे काहीतरी अडचणी येतात व जलकुंभ भरत नाही. त्यात दोष कुणाचाच नसतो तर नागरिकांना वेठीस का धरले जाते, असा सवाल विचारला जात आहे. (वार्ताहर)