शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

४४ गाव नळपाणी योजनेचा बोजवारा !

By admin | Updated: December 10, 2015 23:32 IST

४४ गाव नळपाणी योजनेचा बोजवारा !

तळेगावरोही : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा दोन ते तीन दिवसांपासून संप सुरू होता. तो बुधवारी मिटल्याचे समजते; मात्र दि. २६ नोंव्हेबरपासून चांदवड तालुक्यातील काळखोडे, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, वाहेगावसाळ, नारायणखेडे ही गावे शेवटी आल्यामुळे की काय म्हणून पाणी नाही. तरी या गावांना कायमच आठ ते दहा दिवस पाणी न येण्याचा प्रकार चालू असतो. महिलावर्गाला डोक्यावर दुरून पाणी आणावे लागत आहे. दुष्काळाची दाहकता ही डिसेंबरमध्ये अधिक वाढलेली आहे. विहिरींनी तळ गाठला असताना घरातून निघताना प्रथम पाण्याचा विचार करून पाणी शोधण्यासाठी महिलांना जावे लागते. वाहेगावसाळ ते काळखोडे येथील पाइपलाइन ३ इंची असून, ती पाच इंची करण्याची मागणी जनतेकडून होत आहे. काळखोडेचा जलकुंभ हा ७५ हजार लिटरचा असून, तो पूर्ण भरण्याकरिता बारा ते तेरा तास लागतात. त्यात मागे काहीतरी अडचणी येतात व जलकुंभ भरत नाही. त्यात दोष कुणाचाच नसतो तर नागरिकांना वेठीस का धरले जाते, असा सवाल विचारला जात आहे. (वार्ताहर)