शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

‘समृद्धी’साठी चारशे शेतकºयांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:14 IST

४० कोटींचे वाटप : ४० हेक्टर जमीन ताब्यात नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या घोषणेपासूनच विरोधी भूमिका घेणाºया जिल्ह्यतील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांचे मन वळविण्यास प्रशासनाला यश आल्याने जवळपास चारशे शेतकºयांनी आपल्या मालकीची जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या महिनाभरात सुमारे ५० शेतकºयांकडून ४० हेक्टर जागेची थेट खरेदी करण्यात आली असून, त्यापोटी ४० कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.

४० कोटींचे वाटप : ४० हेक्टर जमीन ताब्यातनाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या घोषणेपासूनच विरोधी भूमिका घेणाºया जिल्ह्यतील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांचे मन वळविण्यास प्रशासनाला यश आल्याने जवळपास चारशे शेतकºयांनी आपल्या मालकीची जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या महिनाभरात सुमारे ५० शेतकºयांकडून ४० हेक्टर जागेची थेट खरेदी करण्यात आली असून, त्यापोटी ४० कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.नाशिक जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांतील ४६ गावांमधून समृद्धी महामार्ग जाणार असून, या मार्गासाठी लागणाºया जमिनींची संयुक्त मोजणी प्रशासनाने पूर्ण केली आहे. तथापि, या मार्गाची घोषणा झाल्यानंतर प्रत्येक गावागावातून त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविण्यात आला होता. मोर्चे, आंदोलने, घेराव यांसारख्या आंदोलनांनी शेतकºयांमध्ये जागृती करण्यात आली. सिन्नर तालुक्यातील शिवडेसह ज्या सहा गावांनी मोजणीस विरोध करून आंदोलनाचे अस्त्र उपसून मोजणी करण्यात आलेल्या अधिकाºयांना पिटाळून लावल्यामुळे तर महामार्गाच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जात होती.या जागांचे मूल्यमापनही पूर्ण करण्यात आल्यामुळे आता फक्त शेतकºयांच्या सहमतीवरच सारी भिस्त आहे. त्यातील सुमारे ५० ते ५५ शेतकºयांकडून ४० हेक्टर क्षेत्राची खरेदी घेण्यात आली असून, सिन्नर तालुक्यातील तीनशे व इगतपुरीतील शंभर अशा चारशे शेतकºयांनी आजच समृद्धीसाठी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात या जमिनींची खरेदी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिस्से, पोटहिश्शांची अडचणसमृद्धीसाठी जागा खरेदीत प्रामुख्याने शेतकºयांचे हिस्से, पोटहिश्शांची मोठी अडचण आहे. एकाच क्षेत्रावर तीन ते चार जागा मालकांचे हिस्से आहेत. अशावेळी सर्वांची एकत्रित संमती मिळण्यात तसेच प्रत्येकाच्या क्षेत्राचे वर्गीकरण करून त्याचे मूल्यांकन करणे अवघड व वेळखाऊपणाचे असल्याने थेट खरेदीत अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.