शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी चारशे शेतकºयांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:14 IST

४० कोटींचे वाटप : ४० हेक्टर जमीन ताब्यात नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या घोषणेपासूनच विरोधी भूमिका घेणाºया जिल्ह्यतील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांचे मन वळविण्यास प्रशासनाला यश आल्याने जवळपास चारशे शेतकºयांनी आपल्या मालकीची जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या महिनाभरात सुमारे ५० शेतकºयांकडून ४० हेक्टर जागेची थेट खरेदी करण्यात आली असून, त्यापोटी ४० कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.

४० कोटींचे वाटप : ४० हेक्टर जमीन ताब्यातनाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या घोषणेपासूनच विरोधी भूमिका घेणाºया जिल्ह्यतील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांचे मन वळविण्यास प्रशासनाला यश आल्याने जवळपास चारशे शेतकºयांनी आपल्या मालकीची जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या महिनाभरात सुमारे ५० शेतकºयांकडून ४० हेक्टर जागेची थेट खरेदी करण्यात आली असून, त्यापोटी ४० कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.नाशिक जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांतील ४६ गावांमधून समृद्धी महामार्ग जाणार असून, या मार्गासाठी लागणाºया जमिनींची संयुक्त मोजणी प्रशासनाने पूर्ण केली आहे. तथापि, या मार्गाची घोषणा झाल्यानंतर प्रत्येक गावागावातून त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविण्यात आला होता. मोर्चे, आंदोलने, घेराव यांसारख्या आंदोलनांनी शेतकºयांमध्ये जागृती करण्यात आली. सिन्नर तालुक्यातील शिवडेसह ज्या सहा गावांनी मोजणीस विरोध करून आंदोलनाचे अस्त्र उपसून मोजणी करण्यात आलेल्या अधिकाºयांना पिटाळून लावल्यामुळे तर महामार्गाच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जात होती.या जागांचे मूल्यमापनही पूर्ण करण्यात आल्यामुळे आता फक्त शेतकºयांच्या सहमतीवरच सारी भिस्त आहे. त्यातील सुमारे ५० ते ५५ शेतकºयांकडून ४० हेक्टर क्षेत्राची खरेदी घेण्यात आली असून, सिन्नर तालुक्यातील तीनशे व इगतपुरीतील शंभर अशा चारशे शेतकºयांनी आजच समृद्धीसाठी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात या जमिनींची खरेदी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिस्से, पोटहिश्शांची अडचणसमृद्धीसाठी जागा खरेदीत प्रामुख्याने शेतकºयांचे हिस्से, पोटहिश्शांची मोठी अडचण आहे. एकाच क्षेत्रावर तीन ते चार जागा मालकांचे हिस्से आहेत. अशावेळी सर्वांची एकत्रित संमती मिळण्यात तसेच प्रत्येकाच्या क्षेत्राचे वर्गीकरण करून त्याचे मूल्यांकन करणे अवघड व वेळखाऊपणाचे असल्याने थेट खरेदीत अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.