शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

३३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:09 IST

येवला : तालुक्यातील ३३ गावे व १९ वाड्यांना १८ टँकरद्वारे अद्यापही पाणीपुरवठा सुरूच आहे, जूनअखेर मुदत संपल्याने तो बंद करण्यात आला होता.

ठळक मुद्देयेवला तालुका : १९ वाड्यांचा समावेश

येवला : तालुक्यातील ३३ गावे व १९ वाड्यांना १८ टँकरद्वारे अद्यापही पाणीपुरवठा सुरूच आहे, जूनअखेर मुदत संपल्याने तो बंद करण्यात आला होता.तालुक्यातील पूर्व भागात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने या भागात विहिरी, हातपंप यांना पाणी उतरले नसल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्रता कमी झालेली नाही. जून अखेर बंद झालेल्या पाणीपुरवठ्यासाठी येवला पंचायत समितीने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे मुदतवाढ घेण्यासाठी केलेला प्रयत्न फळास आला आणि जुलैअखेर पाणीटंचाईला मुदतवाढ मिळाली.संभाजीराजे पवार, सभापती नम्रता जगताप यांनी केलेल्या मागणीमुळे १ जुलै ते ४ जुलै बंद असलेला पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला आहे. तालुक्यातील ३३ गावे व १९ वाड्यांना १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत येवला तालुक्यातील गावामध्ये अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाची स्थिती जुलैअखेरहोईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ..या गावांना पाणीपुरवठा सुरूचबाळापूर, कुसुमाडी, चांदगाव, खैरगव्हाण, जायदरे, आहेरवाडी, वाईबोथी, कासारखेडे, पिंपळखुटे तिसरे, कोळगाव, खिर्डीसाठे, लहित, गुजरखेडे, सोमठाण जोश, पांजरवाडी, अनकाई, राजापूर, तांदूळवाडी, वाघाळे, गारखेडे, आडगाव रेपाळ, डोंगरगाव, कौटखेडे, तळवाडे (शिवाजीनगर), नायगव्हाण, हडपसावरगाव, भुलेगाव, रेंडाळे, धनकवाडी, देवदरी, नीळखेडे, पन्हाळसाठे, गारखेडा, वसंतनगर, सायगाव येथील नगरसूल परिसरातील वाड्यावस्तीवर पाणीपुरवठा केला जात आहे.