शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

नाशिकमधून एप्रिलमध्ये ३० मुली बेपत्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:16 IST

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, एप्रिलमध्ये ३० मुली बेपत्ता झाल्याची फिर्याद पालकांनी दिली

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, एप्रिलमध्ये ३० मुली बेपत्ता झाल्याची फिर्याद पालकांनी दिली. मुली बेपत्ता होण्याची सर्वाधिक संख्या ही अंबड व सिडको व इंदिरानगर परिसरांतील असून, प्रतिदिन एक मुलगी बेपत्ता होत असल्याचे दिसून येते़ शहरातील बहुतांशी शाळांच्या परीक्षा आटोपल्या असून, सुट्या लागल्या आहेत. पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत़ बेपत्ता होण्यामध्ये शाळकरी विद्यार्थिनींचे संख्या अधिक असल्याने पालक चिंतित आहेत़मुलींच्या पलायनानंतर बहुतांशी पालक हे सामाजिक भीतीपोटी पोलिसांत फिर्याद देत नाहीत. फिर्याद दिली तरी पूर्ण माहिती देत नाहीत़ त्यामुळे मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना अडचण येत आहे. पालकांचा पाल्यांसोबतचा संवाद हरपत चालला आहे़आई-वडील दोघेही नोकरीला, मुला-मुलींकडे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दिलेल्या मोबाइलमधून सोशल मीडियाचा वाढलेला वापर यामुळे पालकांचा मुलांसोबतचा संवाद कमी होत चालला आहे. पालकांनी पाल्य, त्यांचे मित्र-मैत्रिणी, शिक्षक यांच्यासोबत संवाद वाढविण्याची आवश्यकता आहे़- डॉ़ जयंत ढाके, मानसोपचार तज्ज्ञमुली बेपत्ता होण्यामागे विविध कारणे असून पालकांनी मुलींसोबतचा संवाद वाढविणे गरजेचे आहे़ बेपत्ता मुलींच्या तक्रारीबाबत गांभीर्याने तपास करून तिचा शोध घेतला जातो़- डॉ़ रवींद्रकुमार सिंगल,पोलीस आयुक्त