शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

अमरनाथ यात्रेत २७६ भाविक अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:41 IST

नाशिक : काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सुमारे २७६ भाविक गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बालटालजवळ खराब हवामानामुळे अडकून पडले असून, भाविक सुरक्षित असल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

ठळक मुद्देखराब हवामान : भाविक सुरक्षित असल्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्वाळा

नाशिक : काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सुमारे २७६ भाविक गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बालटालजवळ खराब हवामानामुळे अडकून पडले असून, भाविक सुरक्षित असल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.२८ जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू झाली असून, नाशिकचे भाविक मातोश्री ट्रॅव्हल्सच्या वतीने २९ जून रोजी जम्मू-काश्मीरकडे रवाना झाले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांपासून वादळ, पाऊस व भूस्खलनामुळे यात्रा खंडित होत असल्याने नाशिकचे काही भाविक मागे-पुढे झाले आहेत. अमरनाथ गुंफेजवळ १०२ भाविक कालपासून शिबिरात अडकले आहेत. तर अन्य भाविक बालटालच्या लष्कराच्या शिबिरात सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. या भाविकांचे भ्रमणध्वनी बंद झाल्याने त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क तुटल्यामुळे काळजी व्यक्त केली जात होती. सुरक्षिततेचा प्रश्न दरवर्षी उत्तर भारत, अमरनाथ, कैलास मानसरोवर, दक्षिण भारतात हजारो भाविक यात्रेकरू नाशिकमधून रवाना होत असतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून उत्तर भारतात नैसर्गिक आपत्तीच्या घटना पावसाळ्यात घडू लागल्या असून, त्यातून भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. ढगफुटी, भूस्खलन, महापुराच्या घटनांमध्ये भाविक अडकून पडल्याचे प्रकारही अनेकवेळा घडले आहेत.