शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

2.50 कोटींची उलाढाल होणार ठप्प

By admin | Updated: June 1, 2017 02:00 IST

नाशिक :बाजार समितीमध्ये जिल्ह्यासह अकोला, संगमनेर आदी भागातून रोज फळे, भाजीपाला कांदे बटाटे यांची जवळपास सहा हजार पाचशे टन आवक होते

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक :बाजार समितीमध्ये जिल्ह्यासह अकोला, संगमनेर आदी भागातून रोज फळे, भाजीपाला कांदे बटाटे यांची जवळपास सहा हजार पाचशे टन आवक होते. या संपामुळे ही आवक थांबण्याची चिन्हे आहेत. यामध्ये चार हजार पाचशे टन भाजीपाल्याचा समावेश आहे. याशिवाय नाशिकमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागासह कोपरगाव, संगमनेर, चाळीसगाव येथून दूध मोठ्या प्रमाणावर येत असते. नाशिक बाजार समितीमधील भाजीपाला नाशिक शहरासह मुंबई व गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर जात असतो. यामुळे शेतकरी संपाचा परिणाम महाराष्ट्राबाहेरील मोठ्या शहरांनाही जाणवणार आहे. या महिन्यात नाशिक बाजार समितीमध्ये फळभाज्यांची सरासरी आवक ४५ हजार क्विंटल झाली. पालेभाज्यांची आवक ९०० क्विंटल, फळांची आवक ३४०० क्विंटल व कांद्याची ९५०० क्विंटल आवक होते. या महिन्यात बाजार समितीमध्ये रोजची उलाढाल साधारण अडीच कोटींची आहे. नाशिक शहराला स्थानिक गोठेधारकांशिवाय नाशिक, सिन्नर, निफाड, दिंडोरी, इगतपुरी या तालुक्यांमधूनही दूध पुरवठा होत असतो.